खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या लक्ष्मी मंदिर व मऱ्याम्मा मंदिराच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा, तसेच गर्लगुंजी गावाचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा अशा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच बससेवा सुरळीत ठेवावी. अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी गावच्या पंचमंडळी व ग्रामस्थांनी …
Read More »बाड ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकाश मैलाकेंचा सत्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नागरिक मंचतर्फे बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. बाड ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम प्रकाश मैलाके करताहेत. डाॅ. जयप्रकाश करजगी यांच्या इस्पितळात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके हे …
Read More »संकेश्वरात उद्या दिवंगत महनिय व्यक्तींना रक्तदानाने श्रध्दांजली..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ उद्या रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये करण्यात …
Read More »डीसीसी बँकेने कृषी पत न देऊ केल्यास उपोषणाचा इशारा
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा डीसीसी बँकेने खानापूर तालुक्यातील कणकुंबी (आमटे), वाटरे, आणि नजिलकोडल आदी कृषीपतीन सोसायटीची कृषी पत अडवून ठेवली आहे, असा आरोप आमटे कृषी पत्तीन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यानी खानापूर येथील शिवस्मारक सभागृहातील बैठक केला. बेळगांव डीसीसी बँकेने दरवर्षी सरकारच्यावतीने शेतकरी वर्गाला शुन्य टक्ते दराने कृषी कर्ज …
Read More »गर्लगुंजी माऊली मंदिराच्या रस्त्यासाठी पेव्हर्स कामाचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार फंडामधून गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली मंदिर रस्त्यासाठी पेव्हर्स आणि गावातील पांडवनगर सी. सी. रोडसाठी दहा लाख रु. चा निधी मंजूर करून नुकताच कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचा शुभारंभ प्रसंगी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नंदगड मार्केटींग …
Read More »गायकवाड मळा श्री रेणुकादेवी आंबील महाप्रसाद कार्यक्रम
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता गायकवाड मळा येथील श्री रेणुकादेवी मंदिराचा आंबिल महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. परंपरागत पध्दतीने सकाळी श्री मातंगी देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. यामध्ये महिला भक्तगण सहभागी झाले होते. गायकवाड मळा श्री रेणुकादेवी मंदिरात देवीची विधिवत पूजा करुन आरती सादर करण्यात आली. तदनंतर प्रसादपूजा झालेनंतर …
Read More »घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
बेंगळुर : राज्यातील पीएसआय भरती घोटाळा आणि 402 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर या प्रकरणी निश्चितच कारवाई होईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कोणताही घोटाळा झाला असेल तर त्याची योग्य चौकशी करण्यात येईल. घोटाळ्यात सहभागी …
Read More »रोगापासून दूर राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा
विमला कदम : ग्रामपंचायत स्वच्छता अभियान कोगनोळी : घर व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा साठवून ठेवू नका, सांड पाण्याचा योग्य निचरा करा, शौचालय स्वच्छ ठेवावे, रोगापासून दूर राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून घर व परिसर व गटार स्वच्छ ठेवावा, रोज वापरण्यात येणार्या प्लास्टिक व अन्य साहित्य कचरा संकलन करणार्या गाडीतच …
Read More »राज्यातील वीज निर्मितीवर कोणताही परिणाम नाही : सुनीलकुमार
बंगळूर : राज्यात अतिरिक्त वीज असल्याचे सांगून उर्जा मंत्री व्ही. सुनीलकुमार मंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यातील वीजेच्या तुटवड्याचे विरोधी पक्षांचे आरोप निराधार आहेत. किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजपुरवठा व्यवस्थित आहे. राज्याने १४ हजार ८०० मेगावॅटपर्यंत विजेची गरज पूर्ण केली आहे. सध्या …
Read More »शहरातील कचर्यापासून खानापूर नगरपंचायत करणार खत निर्मिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील कचर्यापासून गांढूळ खत निर्मिती प्रकल्पाला सुरूवात होत आहे. मन्सापूर येथील कचरा डेपोत सदर प्रकल्प होणार त्यामुळे प्रत्येक महिन्याला एक टन गांढूळ खत निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे गांढूळ खत निर्मिती होणार दुसरीकडे शहरातील कचर्याच्या विल्हेवाटीची आडचण दूर होण्यास मदत होणार. खानापूर शहरापासून जवळ असलेल्या मन्सापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta