Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

अंमलझरी रोडवरील शिवनगरमध्ये स्वयंभू शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

  निपाणी (वार्ता) : येथील आंबेडकर नगर मधील अंमलझरी रोड शिवनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्वयंभू शिवलिंग मंदिरात श्री च्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. मंदिरामध्ये समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासूनच श्रीगणेश पूजन व पुराण वाचन पुरोहित महेश यरनाळकर …

Read More »

खानापूर शिवसेनेचा समितीच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा

  खानापूर (विनायक कुंभार) : जुलमी कर्नाटक शासनाच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांकांचे हक्क मिळविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितिच्या नेतृत्वात दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. कर्नाटक सरकारचा भाषिक अल्पसंख्याक1981 च्या कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषिकांबरोबर इतर भाषिक 15% पेक्षा अधिक असतील तर कन्नड बरोबरच त्यांच्या भाषेतही सरकारी परिपत्रके …

Read More »

सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत पालक सभा उत्साहात

  सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत जुलै आणि ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पालक सभा आनंदात आणि खेळीमिळीत पार पडली. सभेचे विषय अध्ययन पुनर्प्राप्ती, विद्याप्रवेश, विद्यार्थ्याना आरोग्यविमा पॉलिसी, युनिफॅार्म, अंडी, केळी आणि चिक्की मोफत वितरण, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी स्वागत आणि सभेची प्रस्तावना …

Read More »

सोळा वर्षांच्या मुलाचा प्रामाणिकपणा!

कोगनोळी : येथील सार्थक दिनकर माने या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांला सापडलेले चार हजार रुपये प्रामाणिकपणे परत केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. आजच्या जमान्यात मिळालेली रक्कम व वस्तू परत मिळणे फार दुर्मिळ झाले आहे. अनेक वेळा पैसे व वस्तू गहाळ झाल्यास मिळणे कठीण असले तरी जगातील सर्वच प्रामाणिक …

Read More »

भाजप सरकारकडून समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट : राहुल गांधी

  सिध्दरामोत्सवात कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन बंगळूरू : राज्यातील भाजप सरकार समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट करत असून लोकांमध्ये फूट पाडत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे नेते राहुल गांधी यांनी केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या दावनगेरे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

  खानापूर : उद्या तारीख 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक या ठिकाणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या वतीने सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी व कन्नड सक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच पर्यंत …

Read More »

जवाहर साखर कारखान्याचा सदलग्यात ऊस संगोपन परिसंवाद

  सदलगा : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्यावतीने सदलग्यातील जनता बँकेच्या सभागृहात येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्टकेम टेक्नॉलॉजीच्या सहयोगाने ऊस पीक संगोपन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. प्रमुख वक्ते श्री. बिपिन चोरगे होते. राहूल आवाडे, संचालक सुमेरु पाटील, कुमार बदनीकाई, बाळासाहेब पाटील, बिपीन चोरगे (स्मार्टकेम) …

Read More »

हुक्केरी पोलिसांकडून दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपयांचे सोन्याचे अलंकार जप्त

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी पोलिसांनी दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपये किंमतीचे ४२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार जप्त केले आहे. याविषयीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, हुक्केरी कोर्ट सर्कल येथे चोर भामट्यांनी एका महिलेला भूलथापा घालून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पोबार केल्याची घटना हुक्केरी पोलिसांत नोंद करण्यात …

Read More »

सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक

  सदलगा : येथील नगरपरिषदेच्या मल्लिकार्जुन कल्याण मंटप या सांस्कृतिक भवनात सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक आयोजित केली होती. या नियोजन बैठकीस नगराध्यक्ष अभिजीत पाटील, मुख्याधिकारी के. के. गावडे, बी. एस. गुरव (समुदाय संघटना अधिकारी), नगरसेवक राजू अमृतसम्माण्णावर, अनिल डेक्कन्नावर, पी. बी. गरदाळे, विजय कोकणे, भरत बोरगांवे, …

Read More »

परप्रांतीयांचे लोंढे भूमीपुत्रांच्या मुळावर

  खानापूर (विनायक कुंभार) : खानापूरात परप्रांतीयांनी जाळे पसरून इथल्या भूमीपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण केले आहे. एवढ्यावरच नथांबत इथल्या गोर गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. निकृष्ट साहित्याची अल्पदरात विक्री करून बाजारातील मान्यताप्राप्त कंपन्यांच्या साहित्य विक्री करणाऱ्याचे नुकसान केले आहे. खानापुरातील भूमीपुत्रांना बेरोजगरिपासून वाचविण्यासाठी परप्रांतीयावर नियंत्रण हवे आशी भावना लोकातून व्यक्त होऊ लागली …

Read More »