Sunday , September 8 2024
Breaking News

कर्नाटक

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अनिल बेनके! करणार उद्या पाहणी

बेळगाव : उत्तर मतदारसंघातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहेत. शहर परिसरात जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, बांधवाना भेटण्यासाठी आमदार अनिल बेनके हे शनिवारी …

Read More »

 शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय झाला निरक्षर

दोन वर्षापासून मागणी ठप्प : ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे गेल्या  वर्षापासून अनेक उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसायही वाचलेला नाही. शाळकरी मुलांपासून जाणत्या माणसांपर्यंत सर्वांनाच काही ना काही खरेदीसाठी स्टेशनरी दुकानात जावे लागते. कोरोनाची सर्वाधिक झळ स्टेशनरी दुकान चालकांना बसली …

Read More »

अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून  जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी  …

Read More »

जवाहरच्या पाणी पातळीत 3 फूटांनी वाढ

शिरगुप्पी परिसरात धुवाधार पाऊस : लवकरच होणार तलाव ओव्हरफ्लो निपाणी (संजय सूर्यवंशी ) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात चार दिवसापूर्वी 36 फुट 3 इंच इतकी पाणीपातळी होती. सदर पाणीसाठा दोन महिने पुरेल इतका होता. पण गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर आणि शिरगुप्पी डोंगर परिसरात दमदार पाऊस होत आहे …

Read More »

चिक्कोडीत पावसाचा जोर! कृष्णेच्या पातळीत 5 फुटाने वाढ

चिक्कोडी : चिक्कोडी उपविभागातील चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवारी (ता. १८) देखील कृष्णा नदीवरील एक, दूधगंगेवरील चार व वेदगंगेवरील तीन असे आठही बंधारे पाण्याखालीच होते. पाऊस कायम असल्याने कृष्णेच्या पातळीत पाच तर दूधगंगा व वेदगंगा …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : चौथ्या दिवशी खानापूर शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा स्त्रोत वाढत आहे.तालुक्यातील अनेक नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शिवारातील कामे बंद झाली आहेत.तालुक्यातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूतीचे मंदिर पूर्णपणे बुडून गेले आहे. मलप्रभा …

Read More »

गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवरच झाड कोसळल्‍याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …

Read More »

राज्यातील नेतृत्वात बदल होणार नाही : रमेश जारकीहोळी

बेळगाव : राज्यातील नेतृत्व बदल होणार नाही, येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असून 18 तारखेनंतर जनतेला नवे येडियुराप्पा दिसतील, असे वक्तव्य गोकाकचे आमदार व माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.गोकाक येथे खासदार मंगला अंगडी यांच्या कन्या श्रद्धा शेट्टर यांनी आज गुरुवारी आशा कार्यकर्त्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण केले. या कार्यक्रमात …

Read More »

खानापूर दुष्काळ निवारण बैठकीला अधिकारी गैरहजर

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे देशभर हाहाकार माजला आहे. गेल्या वर्षभरात सामान्य माणसाला जीवन जगणे मुष्किल झाले. अशातच नविन संकाटाला तोंड देण्यासाठी पावसाळी दुष्काळ निवारण समितीची बैठक खानापूर तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रेश्मा तालिकोटी होत्या. बैठकीत यंदाच्या पावसाळी हंगामात होणाऱ्या दुष्काळी निवारणासाठी पूर्व कल्पना देण्यासाठी चर्चा करण्यात …

Read More »

खानापूर – लोंढा मार्गावरील वाटरेजवळ ट्रक अडकला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर ते रामनगर रस्त्याची दैयनिय अवस्था झाली असून यंदाच्या पहिल्याच पावसात आवजड वाहने अडकून पडण्याची घटना नुकताच घडली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनाना जाण्यासाठी रस्ता नसल्याने अवजड वाहनाच्या एक किलो मिटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत.अशा अवस्थेत वाहन चालकाना उपासमारीची वेळ येत आहे.खानापूर-रामनगर महामार्गावर भयानक अवस्था …

Read More »