Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

संकेश्वरात मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नवी गल्ली येथील युवक शिवानंद राजू शिडल्याळी (वय २३) यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आज गौरी ओढ्यातील वृक्षाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवानंद मानसिक त्रासाने अस्वस्थ होता. त्यातच त्याला फिटस आजाराने बेजार केले होते. तो सध्या येथील आझाद रस्ता इंद्रभवन …

Read More »

खानापूर ता. पं. कार्यालय कार्यनिर्वाहक अधिकारीविनाच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभळणारे तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी पद गेल्या काही महिण्यापासून रिक्तच आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयाबरोबरच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयातील कामकाज तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैर सोय होय. खानापूर …

Read More »

निपाणीत चोरट्यांचे डेरिंग वाढले; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे घर फोडले

निपाणी : निपाणी शहर उपनगर व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात निपाणी शहर व उपनगरात 40 घरफोड्या झाल्या आहेत. …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीत एकीची वज्रमुठ!

4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार …

Read More »

हिजाब वाद; तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २४) पुन्हा एकदा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीसाठी विशिष्ट तारीख देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने इस्लामिक विश्वासातील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याबद्दल वर्गात हिजाब घालण्यावर बंदी कायम ठेवली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या …

Read More »

संकेश्वरात २ तास पाण्याला २४ तास ऐसे नाव…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका सभागृहात आयोजित सभेत पाणीपट्टी जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. ७ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या मासिक सभेत सर्व २८ सदस्यांनी संकेश्वरकरांची नळपाणी पट्टी वर्षाकाठी २ हजार रुपये ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेऊन तसा ठरावही …

Read More »

आंबेडकर जयंतीपर्यंत शाळा चालू ठेवा : एन. सी. तलवार

खानापूर (प्रतिनिधी) : भारतीय घटेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. मात्र कर्नाटक राज्यातील शाळाना १० एप्रिलपासून शाळाना सुट्टी जाहिर केली जाते. मात्र घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शाळाना सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गाची उपस्थित कमी प्रमाणात असते. तेव्हा कर्नाटकातील शाळाना १५ एप्रिल …

Read More »

खानापूर तालुक्यात ३७८६ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील १५ दहावीच्या परीक्षा केंद्रात ३७८६ विद्यार्थी असुन एका वर्गात जास्तीत जास्त २० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्याची सुचना परीक्षा मंडळाने पत्रक काढुन दिली आहे. यंदा कोरोनाचे नियम पाळुनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. सोमवारी दि. २८ मार्च पासुन ते दि. ११ एप्रिल पर्यंत होणार आहे. परीक्षा …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा निर्णय

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते. तर व्यासपिठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायीकमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते. बैठकीत कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सामान्य नागरिकाना जगणे कठीण झाले आहे. अशातच कर वाढीचा निर्णय …

Read More »

बोरगाव वादळात सापडलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना ‘अरिहंत’तर्फे मदत

नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिलेल्या वचनाची पूर्तता : लाखोंची मदत निपाणी(वार्ता) : चार दिवसापूर्वी बोरगाव शहर परिसरात वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये अनेक घरांचे छत उडून जाऊन अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. या घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट …

Read More »