निपाणी (वार्ता) : समाजातील शोषित आणि वंचितांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या महापुरुषाने आयुष्य घालवले अशा महापुरुषांनी अपार हाल अपेष्टा सोसून वास्तवादी वाचनाचा संकल्प केला आहे. या वाचनातून त्यांना समाजातील भीषण परिस्थिती समजली आणि म्हणूनच त्यांनी समाजातील जातीय व्यवस्था व वर्णव्यवस्था याविरुद्ध संघर्ष केला. सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा …
Read More »कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेनाडीत २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने बेनाडी येथे रविवारी (ता.२०) मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. येथील बसवेश्वर मंदिरात आयोजित शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी डोळ्याचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्याच्या इतर रुग्णांची डॉक्टरांकडून …
Read More »खानापूरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी भव्य शोभायात्रा
खानापूर : विश्व हिंदु परिषद व बजरंग दल खानापूर यांच्या वतीेने शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे हनुमान जयंती जन्मोत्सवानिमीत खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून …
Read More »मानव जातीच्या कल्याणासाठी जैन समाजातर्फे निपाणीत नवकार महामंत्राचा जागर
निपाणी (वार्ता) : जैन समाजातर्फै देशात अनेक ठिकाणी नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले होते. वैश्विक शांतता, मानवजातीचे कल्याण, परस्परांतील स्नेहभाव वाढवणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे या उद्देशाने हा महामंत्र जप कार्यक्रम सर्वत्र पार पडला. त्यानुसार निपाणीतही व्यंकटेश्वर मंदिरात नवकार महामंत्राचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. जैन समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध ५०० कोटींचा किकबॅक आरोप
खटल्याला परवानगीसाठी राज्यपालांकडे अर्ज बंगळूर : मुडा घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. खाण कंत्राट नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राममूर्ती गौडा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना लाच …
Read More »कळसा भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्याचा खानापूर येथील बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुक्यातील असोगा, रूमेवाडी, करंबळ, तसेच इतर गावातील शेतकऱ्यांना जमीन स्वाधीकरणाबाबत कर्नाटक सरकारने नोटीस पाठवली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे धारवाड जिल्ह्यातील गावाना पाणी पुरवण्यासाठी जी योजना केली आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी व पाऊस यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यासाठी आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी, …
Read More »मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा बारावी वार्षिक निकालात तालुक्यात वरचष्मा!
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्नत्तेवर भर देणारे नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतात हे आपण नेहमीच वर्तमान पत्रात व सोशल मेडियावर पहात असतो. येथील विद्यार्थिनी अभ्यासातही आपला रूबाब राखून आहेत. गेले अनेक वर्षे इयत्ता बारावी …
Read More »निपाणीत शुक्रवारपासून दुसऱ्या पर्वातील अरिहंत चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह, सहकाररत्न उत्तम पाटील आणि निपाणीतील छत्रपती शिवाजी नगरातील फ्रेंडस सर्कलतर्फे शुक्रवार पासून (ता.११) दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त अरिहंत चषक- २०२५ दुसऱ्या पर्वातील अखिल भारतीय दिवस रात्र खुल्या फुल्ल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »20 लाखांतून महिला आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन
ननदी : नणदी (ता.चिक्कोडी) येथील पूर्वी भाडेतत्त्वावर असलेल्या त्यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून महिला आरोग्य केंद्र इमारतीसाठी पंधरा लाख व शौचालय निर्मितीसाठी पाच लाख असा एकूण वीस लाखाचा निधी कामाची पूर्तता झाल्याची माहिती माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार …
Read More »बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी हानिकारक
दिनेश गुंडू राव; असुरक्षित बाटलीबंद पाणी पुरवठादारांवर कारवाईचा इशारा बंगळूर : मिनरल वॉटरच्या बाटल्यांमध्येही बॅक्टेरिया आढळले आहेत असे सांगून आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी मंगळवारी इशारा दिला, की “असुरक्षित” आणि “निकृष्ट दर्जाचे” बाटलीबंद पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने केलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta