निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी अशा मूलभूत सुविधांचा वाणवा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता आमदार शशिकला जोल्ले यांना मंगळवारी (ता. १४) नागरिकांनी दुसऱ्यांदा निवेदन देऊन सोयी सुविधा राबविण्याची मागणी केली. निवेदनातील माहिती अशी, बऱ्याच वर्षापासून …
Read More »सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी दहा कोटीचा विकास निधी जाहीर
मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मकरसंक्रांतीची भेट बंगळूर : मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना बंपर भेट दिली आहे. आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे विकास अनुदान जाहीर केले आहे. गेल्या वर्षी बेळगाव येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना अनुदान वाटप न केल्याबद्दल भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री …
Read More »खानापूर तालुका समितीच्यावतीने जांबोटी भागात हुतात्मा दिनाची जनजागृती!
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी जांबोटी भागात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. …
Read More »विधिमंडळ बैठकीत पक्षांतर्गत गटबाजी उघड; जारकीहोळी-हेब्बाळकर यांच्यात बाचाबाची
बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील नाराजीचा स्फोट झाला आणि प्रदेश काँग्रेसमध्ये सर्व कांही ठीक नाही हे पुन्हा एकदा समोर आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील दुफळीचे राजकारण सुरवातीपासूनच धुमसत आहे. दोघेही आपापल्या अनुयायांना किंवा समर्थकांना …
Read More »विजयपूरच्या “त्या” ४ चिमुकल्या मुलांना बापानेच फेकले कालव्यात..
विजयपूर : कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या चार मुलांसह कालव्यात उडी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील बेनाळजवळील अलमट्टी येथे “एका आईने आपल्या मुलांसह डाव्या कालव्यात उडी घेऊन घेतली जलसमाधी” या शीर्षकाखाली विविध माध्यमांतून प्रसारित झालेल्या या बातमीने संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली होती. …
Read More »मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे म. ए. समितीची मागणी बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी आणि मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा तसेच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगाव व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. खानापूर …
Read More »हुतात्मा दिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे खानापूर शहरात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे सोमवारी खानापूर शहरात हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी पत्रके वाटून जनजागृती …
Read More »राजमाता जिजाऊंचे विचार आजही महत्वाचे
मावळा ग्रुपतर्फे जिजाऊ जयंती ; फलकाचेही अनावरण निपाणी (वार्ता) : राजमाता जिजाऊ मासाहेब या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या प्रेरिका होत्या. त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली व रयतेचे राज्य उभे केले. त्यामुळेच आजही आपल्या देशामध्ये सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी माता प्रत्येक मुलाला मिळाल्यास या जगाचा …
Read More »शेतीसाठी चांगल्या पीक पद्धतीचा अवलंब करावा
पंकज पाटील; शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात औषध पंपाचे वाटप निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेती पिकवावी व नवनवीन पिक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून उत्पादन वाढण्याबरोबरच कीडरोगमुक्त पिकांचे उत्पादन निघून अपेक्षित उत्पादन मिळेल, असे मत माजी जिल्ह पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले. येथील पंकज पाटील युवा मंच व …
Read More »शंकराचार्य पीठात स्टोन वॉशिंगने स्वच्छता!
संकेश्वर : दिनांक २४ शंकराचार्य पीठातील शंकरलिंग मंदिरात स्टोन वॉशिंगने स्वच्छतेचे काम मठाधिपती श्री सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात सुरू आहे. इ. स. १२२२ मध्ये “रट्ट” काळात “जखनाचार्य” यांनी बांधलेले मुख्य शंकरलिंग मंदिर “हेमांडपथी” रचनेचे असून इ. स. १४९९ मध्ये यावर “शंकराचार्य पिठाची परंपरा” सुरू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta