Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील तेरावी विद्यार्थीनी लष्करात दाखल!

  बेळगाव : “माझ्या काॅलेमध्ये एकमेकांना भेटताना जय हिंद हा नारा दिला जातो आणि तेच माझ्या यशाचा प्रेरणास्थान आहे!” असे गौरवोद्गार कुमारी विकीता विष्णू गावडे या विद्यार्थिनीने सत्कार प्रसंगी काढले. “देशाचे आम्ही शुर शिपाई”, “आम्ही कोणा भिती नाही”, “पाऊल आमचे पुढेच जाई”, ” भीतीची तर मुळीच बाधा नाही!” याचे बाळकडू …

Read More »

अतिक्रमण न हटविल्यास नगरपालिकेसमोर साखळी उपोषण

  संभाजीनगर मधील नागरिकांची मागणी; नगराध्यक्षांना निवेदन निपाणी (वार्ता) : उपनगरातील मुरगुड रोड ते शिंदे नगर जोडणाऱ्या रस्त्यामधोमध असणारे अतिक्रमण हटवून रस्ता निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन संभाजी नगर, शिंदे नगर परिसरातील नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.३०) नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांना दिले. ८ जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढून रस्ता …

Read More »

अभियंता अतुल सुभाष आत्महत्या: पत्नीला गुडगावात, तर आई-भावाला अलाहाबादेत अटक

  बंगळुर पोलिसांची कारवाई बंगळूर : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुर पोलिसांनी पत्नी, तिची आई आणि भावाला अटक केल्याची माहिती आहे. ३४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंगळूर येथील मारथहळ्ळी पोलिसांनी शनिवारी तीन आरोपींना अटक केली. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा …

Read More »

केएसआरटीसी बससेवा उद्यापासून बंद?

  परिवहन कर्मचारी संपाच्या तयारीत बंगळूर : कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाची अंमलबजावणी, वेतनाची थकबाकी आणि महामंडळांची शक्ती योजनेची थकबाकी या मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवार (ता.३१) पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. बंगळुर, कोलार, शिमोगा, विजापूर, चिक्कबळ्ळापूरसह अनेक जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता …

Read More »

कणकुंबी येथील एका रिसॉर्टमध्ये खासबाग येथील तरुणाचा बुडून मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. महांतेश गुंजीकर (वय 27), खासबाग बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलसानी दिलेली माहिती अशी की, मृत हा एलजी कंपनीचा कर्मचारी असून शनिवारी सायंकाळी एलजी कंपनीच्या बेळगाव शाखेतील …

Read More »

मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे स्नेहमेळाव्यानिमित्त आठवणींचा अभूतपूर्व जागर!

  बेळगाव : “स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कतृत्व आणि स्त्री म्हणजे नेतृत्व असते ज्या घरातील स्त्री सुरक्षित असते ते कुटूंब संस्कारात असते, एका स्त्रीने शिक्षण घेणं म्हणजे एका घरांने पर्यायाने एका कुटुंबाने शिक्षण घेऊन संस्कारात होणे असा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्री भाग्यविधाता स्थानी आहे, तिच्या पंखात …

Read More »

डेटाची चोरी करून बँकेतील पैसे केले वर्ग; चौघांना अटक

  बंगळूर : पूर्व विभागाच्या सीईएन पोलिसांनी एका खासगी कंपनीचा डेटा चोरून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करणाऱ्या राज्याबाहेरील चार सायबर घोटाळेबाजांना अटक केली असून त्यांच्याकडून १,८३,४८,५०० रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि बनावट मुद्देमाल जप्त केला आहे. बंगळुरस्थित ड्रीम प्लग टेक सोल्युशन्स प्रायव्हेटली (सीआरईडी) च्या संचालकांनी सीईएन ईस्ट स्टेशनवर …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहलीतून ज्ञानाचा अनुभव

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कराड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड आणि रायगड या ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. दोन दिवसांच्या या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी इतिहास, निसर्ग, आणि संस्कृतीचा अभ्यास करत ज्ञानात भर टाकली. वाई येथे ऐतिहासिक मंदिरांच्या दर्शनाने विद्यार्थ्यांना प्राचीन स्थापत्यकलेची …

Read More »

मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा भव्य स्नेहमेळावा दिनांक 28 डिसेंबर रोजी

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून समाजातील वंचित आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरविण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष माननीय कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवी पूर्व महाविद्यालय सन 1992 -93 मध्ये …

Read More »

अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

  शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत : मुख्यमंत्र्यांची घोषणा बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जम्मू-काश्मीरमधील अपघातातील मृतांच्या पार्थिवांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सुभेदार दयानंद थिरकन्नवर, महेश मेरीगोंडा यांनी बेळगाव येथील आर्मी वॉर मेमोरियल येथे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, सैनिकांचे जीवन, जीवन आणि कारकीर्द खूप …

Read More »