Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

शिवतीर्थ उद्घाटनाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आम. अभय पाटील यांच्याकडून निमंत्रण

बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आम. अभय पाटील यांनी आज मंगळवारी लखनौ येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची भेट घेतली. यावेळी आम. अभय पाटील यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री माननीय बसवराज बोम्मई यांनी बेळगावमधील शिवचरित्राच्या उद्घाटनाचे दिलेले पत्र देऊन आमंत्रित केले. यावेळी आम. अभय पाटील यांच्या सोबत उत्तरप्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंग …

Read More »

म्हादई आंदोलन छेडण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : मंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : काँग्रेसने आपल्या सत्तेमध्ये म्हादई आंदोलनकर्त्यांवर तुरुंगात ठोकून हल्ला केला होता. या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आता काँग्रेसच्या नेत्यांना राहिलेला नाही, अशी टीका जल संपदामंत्री गोविंद कारजोळ यांनी केली. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, ‘म्हादाईसाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी …

Read More »

शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करणार : नेताजी जाधव

बेळगाव : 2 मे रोजी जन्मोत्सव आणि 4 मे रोजी चित्ररथ मिरवणूक या वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय झाला. शहापूर विभाग सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी नेताजी जाधव होते. गेली 2 वर्षे …

Read More »

पोलिसांसाठी 20 हजार घरे बांधणार: गृहमंत्री

बेळगाव : कर्नाटक पोलीस राज्यात सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. पोलिस कर्मचार्‍यांना सुखा समाधानाने राहता यावे यासाठी 20 हजार नवी प्रशस्त घरे बांधण्याची योजना सुरू आहे. यामधील 10 हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे. बेळगाव येथील केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या चौथ्या पथकाचे …

Read More »

जायंट्स भवनामुळे माझ्या वडिलांचे स्वप्न साकार : शायना एन. सी.

बेळगाव : ’जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने विविध उपक्रम बरोबरच आता जायंट्स भवनाची उभारणी करून भव्य असे कार्य केले आहे. हे भवन कायम कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. हे भवन उभारल्यामुळे माझे वडील आणि जायंट्स संघटनेचे संस्थापक नाना चुडासमा यांचे स्वप्न साकार झाले आहे. याबद्दल बेळगाव जायंट्सचे मी विशेष कौतुक करते …

Read More »

मद्यपान करून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्‍या प्राध्यापकाची धुलाई

बेळगाव : महाविद्यालयात मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांशी उद्धट वर्तन करणार्‍या प्राध्यापकाची धुलाई केली आहे. हा प्रकार बेळगावमधील सरदार महाविद्यालयात घडली आहे. बेळगावमधील सरदार पीयूसी महाविद्यालयात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्‍या प्राध्यापकाचे नाव बसवमुर्ती असे आहे. दररोज मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांना त्रास देत, …

Read More »

जिल्ह्याच्या विभाजनासाठी पुढाकार घेणारच : मंत्री उमेश कत्ती

बेळगाव : चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल एसी ऑफिस हे आम्ही किंवा तुम्ही निर्माण केले नाही. यापूर्वी ब्रिटिशांनी तिन्ही बाजूला एसी ऑफिसची निर्मिती केली आहे. याचप्रकारे चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल अशा तीन जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, यासाठी पुढाकार घेणारच असे उमेश कत्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा …

Read More »

आयसीएलचा बेळगावात प्रवेश, आता कुंदा यूएसएला 4 दिवसात पोहचणार

बेळगाव :आयसीएल इंटिग्रेटेड कुरिअर्स अँड लॉजिस्टिकने बेळगावमध्ये नेटवर्क विस्ताराची घोषणा करित आयएक्सजी लॉजिस्टिकची बेळगाव क्षेत्रासाठी प्रादेशिक व्यवसाय भागीदार म्हणून नियुक्ती केली आहे. घरगुती उत्पादने, वैयक्तिक पॅकेजेस आणि जगभरातील विविध स्थानांवर B2B शिपमेंटची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयसीएल कार्यरत आहे. आयसीएल एक्सप्रेस डोअर डिलिव्हरी, एअर आणि ओशन फ्रेट फॉरवर्डिंग, डीजी गुड्स …

Read More »

जायंट्स संघटनेचे कार्य प्रेरणादायी : आप्पासाहेब गुरव

फेडकॉन राज्यस्तरीय परिषद बेळगावात संपन्न बेळगाव : ’जायंट्स मेन ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे कार्य करीत आहे. या संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असे आहे,’ असे विचार मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी …

Read More »

मंत्र्यांनी कमिशन मागितल्याचा आरोप करणार्‍या बेळगावच्या कंत्राटदाराची आत्महत्या

बेळगाव : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करणार्‍या कंत्राटदाराने उडुपी येथे लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला मंत्री ईश्वराप्पा हेच जबाबदार असून माझ्या पत्नी व मुलांना संरक्षण द्या. त्यांची काळजी घ्या मदत करा, असेही त्यांनी मृत्यूपूर्वी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले …

Read More »