पर्यावरप्रेमी ई-बाइक ग्राहकांना आकर्षण बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव कॉलेज रोड येथील यश ई – स्कूटर्स शोरूममध्ये ॲम्पिअर बाय ग्रीव्हज् कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विक्री शुभारंभ नुकताच पार पडला. बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांच्या हस्ते प्रथम ग्राहक अभिनंदन कोकितकर यांना दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी …
Read More »पारंपारिक खेळांना उजाळा क्रिडा भारतीचा उपक्रम : आर. के. कुलकर्णी
बेळगांव : भारतीय जुन्या पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा देत क्रीडाभारतीने नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या खेळाचे अवगत करून दिल्याबद्दल क्रीडा भारतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी काढले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे राघवेंद्र कुलकर्णी, सेवाभारती …
Read More »युवजनोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या गिटार वादन स्पर्धेत आरपीडी कॉलेजचा सक्षम जाधव पहिला
बेळगाव (वार्ता) : नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवजनोत्सव कार्यक्रमात आर. पी. डी. महाविद्यालयाच्या कला शाखेचा विद्यार्थी सक्षम जाधव याने गिटार वादन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव, युवा सबलीकरण आणि क्रिडा खाते बेळगाव, नेहरू युवा केंद्र, बेळगाव आणि कर्नाटक राज्य युवा महासंघ बेळगाव यांच्या संयुक्त …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेची स्वातंत्र्यसैनिकांची सरकारला विनंती
बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणासह इतर सुविधा मिळाव्यात, या मागणीचा आग्रह करत कर्नाटक राज्य स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. बेळगावमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथील गार्डनमध्ये कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने आपल्या कुटुंबियांना उद्योग आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, आरोग्य सुविधा यासह …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा
राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …
Read More »राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न
परिवहन मंत्री श्रीरामलूची माहिती बेळगाव (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळात राज्यातील बस सेवेवर परिणाम झाला. कोरोना संक्रमण कमी होऊ लागल्यानंतर, राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री श्रीरामलू यांनी विधानसभेत बोलताना दिली. आज बुधवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात आमदारांनी आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीरामलू …
Read More »मराठा समाजाने दाखवून दिली ताकद!
मागण्यांसाठी सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन बेळगाव (वार्ता) : कर्नाटकातील मराठा समाजाचा 2-ए प्रवर्गात समावेश करावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा समाजातर्फे आज सुवर्णसौधसमोर भव्य निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. एक महिन्याच्या आत मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या मोठी आहे. …
Read More »दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन
सांगली : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी सांगलीत भाजप वगळता सर्व पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकार्यांना याप्रश्नी निवेदनही देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव सीमा भागातील …
Read More »…प्रसंगी अन्य निधी रोखा परंतु शेतकरी आणि मजुरांचे पैसे अदा करा
बी. एस. येडियुराप्पा यांचा सरकारला घरचा आहेर बेळगाव (वार्ता) : संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. अशावेळी प्रसंगी विकासकामांचा निधी रोखावा. शेतकरी आणि मजुरांना तात्काळ पैसे अदा करावेत, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बुधवारी विधान सभेत बोलताना …
Read More »मराठी भाषिकांना अल्पसंख्याकाच्या अधिकारापासून डावलने हा अन्यायच : खा. अमोल कोल्हे
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची जी भावना तिचं महाराष्ट्राची भावना आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. सध्या नवी दिल्ली मुक्कामी असणार्या समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांनी खासदार कोल्हे यांना दीपक दळवी यांच्यावर झालेला हल्ला, बेळगाव येथून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta