Tuesday , September 17 2024
Breaking News

चंदगड

ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजहंससह मुंबई पोलीस पुन्हा चंदगडात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक आरोपी अ‍ॅड. राजकुमार राजहंसला घेऊन चंदगडमध्ये पोहोचले. या आरोपीला घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. चंदगडच्या ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्स बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाईंड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल …

Read More »

कोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापार्‍याला अडीच लाखाला लुटले

कोल्हापूर : हनीट्रॅपमध्ये अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.21) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक …

Read More »

एमडी अंमली पदार्थाचे चंदगड तालूक्यात धागेदोरे, एकाला अटक

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्या देशभर गाजत असलेले ड्रग्ज प्रकरणातील हाय प्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी आल्याने चंदगड तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणात ढोलगरवाडीतून एकाला अटक करून पोलिसांची टिम मुंबईला रवाना झाली आहे. …

Read More »

कागल-मुरगूड रस्त्यावर चालत्या गाडीचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

मुरगुड : कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता कागल जि कोल्हापूर) च्याजवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला. पूर्ण जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी प्रचंड …

Read More »

हॉटेल कामगार प्रभाकर कांबळेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा …

चंदगड तालुका हॉटेल कामगार व व्यावसायिकांकडून घेण्यात आली आढावा बैठक पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना नुकताच घडली आहे. या निषेधार्थ चंदगड तालुक्यातील हॉटेल कामगार व व्यावसायिकांंकडून …

Read More »

हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांची राहत्या घरी आत्महत्या…

पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केली. ही दुःखद घटना घडल्याने चंदगड तालुक्यासह पुणे येथील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. गेली ४ वर्षे प्रभाकर कांबळे हे आर. के. बिर्याणी हॉटेलमध्ये …

Read More »

चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्‍या या पूर्ववत चालु करा…

चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्‍या या पूर्ववत चालु करा… हेरा (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय तसेच इतर आस्थापने ही पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत, असे असताना चंदगड आगारकडून पूर्वीप्रमाणे चालू असलेल्या एस.टी. (बस) फेर्‍या अद्यापही पूर्ववत केल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिक यांची …

Read More »

विमानतळ विस्तारीकरण व सुविधांबाबत रविवारी बैठक : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर विमान सेवेत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा आणि टर्मिनल इमारत आदी कामांबरोबरच धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक 64 एकर जागा हस्तांतरण आदी विषयांबाबत रविवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोल्हापूर विमानतळाची पाहणी …

Read More »

अस्वस्थ मनाचा हुंकार म्हणजे कविता : सीमाकवी रविंद्र पाटील

संजय साबळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन चंदगड (प्रतिनिधी) : कविता जगण्याचं भान असतं, जीवनाच्या वाटेवर आलेल्या कटू गोड अनुभवांना शब्दांच्या माळेत गुंफन म्हणजे मनाची अस्वस्थता, नात्याचे दुरावले पण, माणसांचा स्वार्थीपणा, द्वेष, अहंकार, समाजात घडणार्‍या या सार्‍याच दृश्यामूळे मनाची घालमेल अधिक वाढत जाते. मानवी मनाच्या कंगोर्‍यांना शब्दबद्ध करून आपल्या अभिव्यक्तीला वाट …

Read More »

चंदगड येथील फाटकवाडी धरणाला गळती…

फाटकवाडी धरणाच्या परिसरातील जवळपास ४० गावात भीतीचे वातावरण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या फाटकवाडी मध्यम धरण प्रकल्पाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या गळतीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सदरची पाणी गळती तातडीने थाबविणे गरजेचे आहे अन्यथा जवळपास चाळीस गावांना याचा धोका होवू शकतो. …

Read More »