Monday , December 15 2025
Breaking News

महाराष्ट्र

कोल्हापूरवासीयांकडून बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन!

  कोल्हापूर : भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याविरोधात मराठी माणूस पेटून उठला यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. सीमावासीयांच्या नेहमीच पाठीशी असणाऱ्या कोल्हापूर वासीयांनी बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी मध्यवर्तीचे …

Read More »

पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी २० जानेवारीला

  नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, …

Read More »

शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

  महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा पुणे : पुण्यात आज (शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला. नांदेडचा शिवराज …

Read More »

महाविकास आघाडीत समन्वय हवा, काँग्रेसचे कान उपटत संजय राऊतांचा सल्ला

  मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील बिघाडी दिसत आहे. काँग्रसचे निष्ठावान असलेले सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महाविकास आघाडीत समन्वय …

Read More »

कोल्हापूर- बेंगळूरु विमानसेवा सुरु

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोल्हापूर – बेंगळूरु विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे …

Read More »

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; 10 ठार

    सिन्नर : सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 जण ठार झाले आहेत. तर 17 जण गंभीर जखमी आहेत. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक …

Read More »

शिवसेनेवर आता आणखी एक नवं संकट, उद्धव ठाकरेंचं पद धोक्यात? उरले फक्त 12 दिवस!

  मुंबई : शिवसेनेसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये यावर कसा तोडगा निघणार हे पाहण्याचे ठरणार आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे मंगळवारी सुनावणी पार …

Read More »

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी

  कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी …

Read More »

उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदच बेकायदेशीर! शिंदे गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद

  नवी दिल्ली : शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर सुरू झााली. शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील ऍड. महेश जेठमलानी यांनी केला. शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारिणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य …

Read More »

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर! १४ फेब्रुवारीपासून सुनावणी

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात सर्वात मोठी बातमी. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात सत्तापेच सुरू झाला. राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या युक्तीवादानंतर या प्रकणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली …

Read More »