अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————- खानापूर : जोयडा तालुक्यातील जगलबेट वनविभागात येणाऱ्या मिरासकुंबेलीजवळ असणाऱ्या नानेगाली येथील शेतकऱ्यावर काल मंगळवारी सायंकाळी अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात मारुती मळेकर (वय 50) हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. नानेगाळी येथील शेतातील काम आटपून रामनगर येथे घरी जाण्यासाठी …
Read More »म. ए. युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप…
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————– उपक्रमाचे आठवे वर्ष : मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी समितीचा प्रयत्न खानापूर : मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या बाढावी, मराठी शाळा टिकाव्यात, शाळेच्या माध्यमातून मराठी संस्कृती, मराठी भाषा टिकली जाणार आहे. यासाठी बेळगावसह खानापूर, निपाणी, बेळगाव तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळांमधून …
Read More »खानापूर- हेम्माडगा मार्गावरील मनतुर्गा रेल्वे अंडरपास पाण्याखाली
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— ——————————————————————- खानापूर : खानापूर- हेम्माडगा अनमोड मार्गावरील मनतुर्गा येथील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्यामुळे अवजड वाहने वगळता या मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ भुयारी …
Read More »रेल्वेत झोपलेल्या प्रवाशाचा कापला खिसा; लाखोंचा चुना!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– खानापूर : रात्रीच्या वेळी रेल्वेत झोपलेल्या एका तरुणाचा खिसा कापून चोरट्यांनी सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खानापूर तालुक्यातील लोंढा-मिरज रेल्वेत घडली आहे. लोंढा गावातील दीपक मड्डी हे शुक्रवारी रात्री मिरज-लोंढा पॅसेंजर रेल्वेने बेळगावहून लोंढा मार्गे …
Read More »हेमाडगा शाळेत “विद्यार्थी बचत बँकेचे” भव्य उद्घाटन
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– खानापूर : हेमाडगा (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत सोमवार दिनांक 14 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. शाळेत “श्री कलमेश्वर विद्यार्थी बचत बँक” च्या उपक्रमाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »प्राथमिक मराठी शाळा चापगांव येथे खानापूर समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चापगांव येथे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मराठी संस्कृती व मराठी शाळा टिकविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण …
Read More »बस वेळेवर सोडाव्यात या मागणीसाठी गर्लगुंजीत रास्ता रोको आंदोलन!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– खानापूर : गर्लगूंजी – बेळगाव बस नंदिहळी मार्गे जात असल्यामुळे गर्लगूंजी ते राजहंसगड या मार्गात येणाऱ्या 3 बस थांब्यावरील नागरिक तसेच विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. गर्लगूंजी ग्राम पंचायत आणि नागरिक यांच्या प्रयत्नाने बेळगाव गर्लगूंजी सेंट्रल बस सुरू करण्यात आल्या …
Read More »म. मं. ताराराणी कॉलेज खानापूर येथे पालक चिंतन सभा संपन्न!
खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे दिनांक 4 जुलै 2025 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक चिंतन सभा संपन्न झाली. बदलत्या काळानुसार इयत्ता बारावी वार्षिक परीक्षेचे बदललेले स्वरूप समजावून घेण्यासाठी शिवाय बोर्ड परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सदर चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत विद्यार्थीनीनी …
Read More »गवाळी गावचे एकत्रितपणे स्थलांतर करा : ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी …
Read More »सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे : रणजीत पाटील
खानापूर : ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खानापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta