बेळगाव : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …
Read More »निरंतर ज्योतिचा शुभारंभ लाभ बोगूर शेतकऱ्यांनी घ्यावा
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात निरंतर ज्योती योजना कार्यान्वित होऊन शेतकरी वर्गाला चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात २१८ खेड्यापैकी १६५ खेड्याना या निरंतर ज्योती योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत खेड्यानाही निरंतर ज्योती योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील इटगी विभागातील बोगूर येथे निरंतर ज्योती योजनेंतर्गत शिवारतील ७० घराना निरंतर ज्योती …
Read More »बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित
बेळगाव (वार्ता) : हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, …
Read More »भाजप महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा खेळीमेळीत
खानापूर (वार्ता) : भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर जिल्हा आणि खानापूर महिला मोर्चा कार्यकारिणीची सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. खानापूर येथील रवळनाथ मंदिरामध्ये काल शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानापूर भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रेमा भंडारी, खानापूर महिला मोर्चा अध्यक्ष …
Read More »खानापूरात श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्या शांतिनिकेतनला डिग्री काॅलेजची मंजुरी
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रूप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शांतिनिकेतन डिग्री काॅलजला राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.यंदापासुन विज्ञान व वाणिज्य शाखेच्या डिग्रीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सरूवात झाली असुन तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने गुणात्मक शिक्षणासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे …
Read More »खानापूरच्या मिलीग्रीज चर्चला सीपीआय सिंगेची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मिलीग्रीज चर्चला पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे तसेच पोलिस उपनिरीक्षक सरनेश जलिहाल यांनी नुकताच भेट दिली.यावेळी भाजपचे तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यानी मान्यवरांचा परिचय करून दिला.यावेळी फादर कुद्रास लिमा एस जे, पॅरिस प्रिस्ट, फादर ऍन्थोनी, सिस्टर परेसिला, सिस्टर दिव्या, सिस्टर सबिथा, सिस्टर फ्लोरा, सिस्टर …
Read More »नागरगाळी पुलाची दुरावस्था बससेवा ठप्प
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक, रस्ते पुलाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. अशाच प्रकारे नागरगाळी मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.खानापूर, नंदगड, नगरगाळी मार्गावरून जाणाऱ्या बस वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे या मार्गावरून नागरगाळी, अळणावर, हल्याळ, दांडेली आदू …
Read More »खानापूर-रामनगर महामार्गाची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर-रामनगर महामार्गाची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दुरावस्था झाली आहे.त्यामुळे लोंढा-रामनगर भागातील नागरिकांना खानापूर, बेळगाव प्रवास करणे शक्यच नाही आहे.सध्या काही भागात पॅचवर्कचे काम करण्यात येत आहे. याची पाहणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली.यावेळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत …
Read More »पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हलशी-मडवाळ रस्ता तुटण्याचा संभव
खानापूर (प्रतिनिधी) : यंदा खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली. असाच प्रकार खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावर झालेला आहे.याबाबतची माहिती अशी की, हलशी- मडवाळ रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल हा माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून ८६ लाख रूपये खर्चून उभारण्यात आला आहे.मात्र पांढऱ्या नदीच्या …
Read More »खानापूर भाजप युवा मोर्चाकडून मोक्षधामाची स्वच्छता
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठच्या बाजुला असलेल्या मोक्षधामाची झालेली अवस्था मोठी बिकट होती. कारण नुकताच मुसळधार पावसाने खानापूर शहरासह तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरातून मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे पाणीच पाणी झाले.दुर्गानगर, मारूतीनगरसह शहरात पाणीच पाणी झाले. मलप्रभा नदीच्या प्रवाहातून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta