Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडून तेलंगणा ‘संघटन सृजन’ अभियानाचा सविस्तर अहवाल दिल्लीमध्ये सादर

  नवी दिल्ली : आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात “संघटन सृजन” तेलंगणा कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सादर केला. हा अहवाल काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी तेलंगणा प्रभारी मिनाक्षी नटराजन तसेच नॅशनल वॉर रूम प्रभारी सेन्थील जी. उपस्थित होते. डॉ. …

Read More »

आमगावकरांच्या पाठीशी खानापूर ब्लॉक काँग्रेस; स्थलांतरासंदर्भात ग्रामस्थांशी केली सविस्तर चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सुचनेनुसार खानापूर ब्लॉक काँग्रेसचे शिष्टमंडळ आज आमगाव येथे भेट देऊन स्थलांतर विषयावर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. सध्या जंगलभागातील गावांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला असून, त्यात आमगाव गावाचा विषय घाईगडबडीत पुढे नेला जात असल्याची चर्चा आहे. …

Read More »

18 वर्षीय युवकाचा मलप्रभा नदीपात्रात बुडून मृत्यू

  खानापूर : मलप्रभा नदीत पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. प्रथमेश रवींद्र पाटील (राहणार: लोकोळी) असे नदी पात्रात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या रवींद्रचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र, …

Read More »

राहूल गांधी नोव्हेंबरमघ्ये राज्याच्या दौऱ्यावर; नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय औत्सुक्य

  बंगळूर : प्रदेश काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि उत्तराधिकाराच्या चर्चा जोरात सुरू असताना, बिहार निवडणुकीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राज्य दौऱ्यामुळे नोव्हेंबर क्रांतीची पूर्वसंध्या असेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबर क्रांतीपूर्वी राज्य काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. सतीश जारकीहोळी हे सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी आहेत या यतींद्र …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक रविवारी

  खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर काळादिन संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

लैला शुगर्सच्या गळीत हंगामास सुरुवात!

  खानापूर : लैला शुगर्सचे 2025-26 सालाचे गळीत हंगाम दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आज बुधवार दि. 22.10.2025 रोजी सुरू करण्यात आला. लैला शुगर्स कारखान्याचे सन 2025-26 सालाच्या गळीत हंगामाला कारखान्याचे चेअरमन व खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर व कारखान्याचे संचालक व रयत बांधव यांच्या हस्ते ऊस केन कॅरिअरमध्ये …

Read More »

खानापूर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी गुंतले जमीन बळकावण्याच्या मागे

  खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात अनागोंदी कारभार चालला असून तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोरब येथील 164 एकर जागा बळकविण्याचा काही भूमाफियांचा प्रयत्न असल्याचा संशय खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसला आहे. मोरब येथील सर्वे नंबर 21 व 22 येथील जागा अनाधिकृत रित्या बळकाविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असून त्यामध्ये तहसीलदार …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश; इटगी गावातील ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या मार्गी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ४२ शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक समस्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी अखेर सोडवली आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच इटगी गावचे ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि ग्रामस्थांनी शाळेच्या मागणीसाठी गाव बंद ठेवून आंदोलन केले …

Read More »

अंजली निंबाळकर यांनी घेतला उत्तराखंडमधील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा आढावा

  खानापूर : माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला. यावरी डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या अखत्यारीतील उत्तराखंड राज्याच्या ‘संघटन सृजन अभियान’ या उपक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. या आढाव्यात त्यांनी आपल्या कामाचा …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »