Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर

खानापूरच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी : सुरेश भाऊ जाधव

  खानापूर : मलप्रभा नदीतील पाणी विविध योजनांद्वारे अन्यत्र वळविण्याच्या हालचालींमुळे खानापूर तालुक्याच्या पाणीहक्कावर गदा येण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप खानापूर तालुका काँग्रेसचे नेते सुरेशभाऊ जाधव यांनी केला आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा नसून खानापूरच्या अस्तित्वाचा, शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आणि पुढील पिढ्यांच्या पाणीसुरक्षेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या …

Read More »

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

    बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील निट्टूर, यडोगा, तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर, भंडरगाळी, निडगल आणि बरगाव या गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक …

Read More »

विश्वकर्मा समाजाच्या मंदिराच्या जागेचा प्रश्न मार्गी; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे योगदान

  खानापूर : श्री विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्ट, खानापूर यांच्या मंदिराच्या जागेसंदर्भातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, संबंधित पीटीसी (PTC) नकाशा ट्रस्टच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ट्रस्ट पदाधिकारी, सभासद आणि समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले की, …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक असलेल्यांनी एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग दाखवा; खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने आवाहन

  खानापूर : जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. आवाहनात म्हटले आहे की, इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची SIR प्रक्रिया …

Read More »

आमदारांचे नाव सांगून धमक्या, पैशांची मागणी; वैतागलेल्या पंचायत कर्मचाऱ्याची पोलिसांत तक्रार

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका पंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत तांत्रिक समन्वयक म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ हट्टीहोळी यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हळगेकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सुनील मड्डीमनी आणि श्रीकांत इटगी हे अनेक दिवसांपासून त्यांच्या शासकीय …

Read More »

म. ए. युवा समितीतर्फे इदलहोंड आणि गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप; मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार

  खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी युवा समितीच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक २५ जुलै रोजी इदलहोंड आणि गणेबैल मराठी …

Read More »

खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावाला बससेवेची भेट; सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

  खानापूर : खानापूर ते एम. के. हुबळी मार्गावर व्हाया हिरेहट्टीहोळी गावातून सुरू करण्यात आलेल्या नवीन बससेवेचे उद्घाटन खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या बससेवेमुळे हिरेहट्टीहोळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या वेळी बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे गॅरंटी योजनेचे …

Read More »

म. ए. युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील हलशी, हलशिवाडी, गुंडपी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण

  मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे : चंद्रकांत देसाई खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील …

Read More »

‘माझं ध्येय आणि मी’ : शिक्षणातूनच घडेल उद्याची समृद्ध ‘ताराराणी’!

  खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश संपादन केले पाहिजे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास आजची विद्यार्थिनी भविष्यातील एक सक्षम ‘ताराराणी’ म्हणून घडेल, असे प्रबोधनात्मक व प्रेरणादायी उद्गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. …

Read More »

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना महत्त्वाचे आवाहन करत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही रेशन दुकानदाराला एक रुपयाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. सध्या खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे …

Read More »