खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता शिवस्मारक येथे २२ जून रोजी कन्नडसक्ती विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटायची आहेत तसेच माडीगुंजी येथील शाळेत होऊ घातलेल्या कर्नाटक पब्लिक स्कूलमधील कानडीकरणाविषयी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे ठरले आहे. तरी …
Read More »डिगेगाळी – जटगे परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार
खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जटगे येथील शेतकरी राजाराम रामचंद्र पाटील यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम पाटील हे आपल्या बैलासह डिगेगाळी परिसरातील शिवारात …
Read More »घनदाट जंगलात वाट चुकलेल्या वृद्धाला वनविभागाचे जीवदान; रात्रभर चाललेल्या शोधमोहीमेला यश
खानापूर : घनदाट जंगलात गुरे चारताना वाट चुकून बेपत्ता झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा वनविभागाने तब्बल दहा तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सुखरूप शोध लावला. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भीमगडच्या जंगलात रात्रभर सुरू असलेल्या या धाडसी मोहिमेमुळे एका वृद्धाचे प्राण वाचले असून वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. खानापूर तालुक्यातील …
Read More »हब्बनहट्टी खनिज वाहतूक प्रकरण तापले; विविध विभागांच्या भूमिकेवर संशय, चौकशीची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी परिसरात सुरू असलेल्या खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणाने नवे वळण घेतले असून, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि संबंधित शासकीय विभागांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही …
Read More »शेतातून घरी परतताना तरुणावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती स्थिर
कणकुंबी : तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील हुळंद गावाबाहेर बुधवारी संध्याकाळी शेतकाम आटोपून घरी परतत असताना एका २५ वर्षीय तरुणावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश बाबू गावडे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे शेतातील काम पूर्ण करून …
Read More »20 वर्षांपासून बससेवेपासून वंचित गावांसाठी बस सुरू करण्याची मागणी; दलित संघर्ष समितीचे डेपो व्यवस्थापकांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्यातील मुडेवाडी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, सातनाळी, पिंपळी, मांजरपाई, माचाळी आणि घार्ली या गावांना गेल्या सुमारे 20 वर्षांपासून नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (समन्वयक संघटना) यांच्या वतीने खानापूर येथील NWKSRTC बस डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप …
Read More »बस सेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा
खानापूर : शाळा व महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुऱ्या बसवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बस सेवा सुरळीत करावी यासाठी परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले असून बस सेवा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे …
Read More »हब्बनहट्टी बॉक्साईट वाहतुकीवर प्रश्नचिन्ह; ओव्हरलोड गाड्या, परवानग्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
खानापूर : हब्बनहट्टी परिसरातून सुरू असलेल्या कथित बॉक्साईट वाहतुकीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांच्या टिकाऊपणावर धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. सुमारे ५० टनांहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या १६ चाकी ट्रकांची नियमित ये-जा होत असल्याने आधीच खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांची आणखी दुरवस्था होण्याची भीती नागरिक …
Read More »हब्बनहट्टीतील कथित बॉक्साईट उत्खननावर प्रश्नचिन्ह; विविध विभागांच्या भूमिकेवर खानापूर तालुका काँग्रेसची टीका
खानापूर : हब्बनहट्टी परिसरातील लॅटराईट उत्खननाच्या परवानगीच्या आडून कथितपणे बॉक्साईटची वाहतूक व उत्खनन होत असल्याचा आरोप करत खानापूर ब्लॉक काँग्रेसने माईन्स अँड जिऑलॉजी विभाग, पोलीस प्रशासन, वन विभाग आणि आरटीओ यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, लॅटराईट उत्खननासाठी परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी …
Read More »आंबोळी गावातील जळालेल्या ट्रान्सफॉर्मरकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
खानापूर : तालुक्यातील आंबोळी गावात वीज कोसळून ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याची घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली असून, याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अचानक वीज कोसळल्यामुळे गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta