Sunday , May 19 2024
Breaking News

खानापूर

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज खानापूर तालुक्याचा दौरा

  खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर आपल्या प्रचारार्थ उद्या रविवार दि. २१ रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख गावांना भेट देणार आहेत. सकाळी ९.३० वाजता पहिली भेट तोलगी या गावी नंतर सकाळी १०.३० वाजता गंदिगवाड, दुपारी १२ वाजता – सुरपूर केरवाड, दुपारी १ वाजता …

Read More »

नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  कित्तूर : हुबळी -धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक यांची कन्या नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी व तिच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी चिक्क बागेवाडी येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कँडल मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या ही …

Read More »

मराठा समाजाने राजकारण बाजूला ठेवून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे

  खानापूर : सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा खासदार दिल्लीत पाठवा. मागील 30 वर्षे भाजप खासदारांनी फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच खानापूर तालुक्याचे दौरे केले आहेत आणि खानापूर तालुक्याच्या विकासाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीकडे मोदींच्या नावाने मते मागण्यावाचून पर्याय राहिला नाही. विकासाभिमुख असे कोणतेच उत्तर भारतीय …

Read More »

खानापूर तालुक्यात निरंजन सरदेसाई यांना वाढता पाठिंबा

  खानापूर : मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी तसेच प्रत्येकाने आपण स्वतः हा उमेदवार समजून काम करावे तसेच कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी, अशी आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष …

Read More »

कित्तूर तालुक्यातील एक ही मत भाजपला मिळणार नाही : आमदार बाबासाहेब पाटील

  कित्तूर : कित्तूर तालुकावासीयांनी यावेळी एकही मत भाजपला न देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या योजनांचा लाभ लोकांना होत आहे. यंदा दुष्काळ पडला असतांनाही केवळ काँग्रेस सरकारच्या योजनांमुळे गरीबांच्या घरातली चूल पेटत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच मतदान करणार, असे जनतेचे म्हणणे असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी …

Read More »

निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी दुपारी चार वाजता होणार आहे. वर्दे पेट्रोल पंप शेजारी सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी समितीच्या …

Read More »

समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघात यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दिसून येईल तसेच कणकुंबी आणि परिसरात समितीला मताधिक्य मिळेल, असे प्रतिपादन समितीचे ज्येष्ठ नेते मारुती परमेकर यांनी व्यक्त केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी कणकुंबी येथील माऊली देवी मंदिर येथून …

Read More »

कारवारमधून समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. कारवार लोकसभा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौ. मानकर यांच्याकडे रीतसर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, नंदगड विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा आज खानापूर दौरा; निट्टुर, इदलहोंड, गर्लगुंजी गा. पं. ना देणार भेट!

  खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख ग्रामपंचायतीना भेट देण्याचा दौरा होणार आहे. सकाळी 8 वाजता पहिली भेट निट्टुर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी राहणार आहे. या ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

बेळगाव तालुक्यातील कलखांब गावचा सुपुत्र राहुल पाटील यांनी फडकवला युपीएससी परीक्षेत झेंडा…

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब या एका छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी राहुल जयवंत पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून बेलगावकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून परिचित असलेला राहुल याने वनिता विद्यालय हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर आरएलएस कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाला त्यानंतर …

Read More »