Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

हिरेकोडी येथे लग्न समारंभात अन्नातून विषबाधा; १०० हून अधिक अत्यवस्थ

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्न समारंभातील जेवण जेवल्यानंतर विषबाधा होऊन १०० हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली. झाकीर पटेल यांच्या मुलीचे काल लग्न झाले. या पार्श्वभूमीवर हिरेकोडी गावाच्या शिवारात भव्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतलेल्या …

Read More »

संशयित अतिरेकी जुनैदच्या साथीदाराला बंगळुरूमध्ये अटक

  बेंगळुरू : राजधानी बेंगळुरूमध्ये अलीकडेच पाच संशयित दहशतवाद्यांना सीसीबी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा एक भाग म्हणून पोलिसांनी आता संशयित अतिरेकी जुनैदच्या साथीदाराला बेंगळुरूमध्ये अटक केली आहे. आरटी नगर पोलिसांनी राज्यात विघातक कारवाई रचल्याप्रकरणी ए2 आरोपी असलेला संशयित अतिरेकी जुनैदचा सहकाऱ्याला अटक केली आहे. मोहम्मद अर्शद खान असे अटक …

Read More »

निपाणी तालुक्यात वर्षात २५ आत्महत्या

  युवकांचे प्रमाण लक्षणीय; नैराश्याची भावना कारणीभूत निपाणी (वार्ता) : तारुण्याची अवस्था म्हणजे प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती व प्रगतीच्या दिशेने धडपडणारी दमदार पावले समजली जातात, मात्र अलीकडे अनेक युवक शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणांनीनिराशेच्या गर्तेत सापडून आत्महत्येसारखे निर्णय घेत आहेत. निपाणी तालुक्यात वर्षभरात २५ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यात …

Read More »

शाळा, विद्यालयांमध्ये फुलणार परसबागा

  शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता निपाणी तालुक्यातील शाळा व विद्यालयांमध्ये परसबागा फुलणार असून विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक होणार आहे. प्रधानमंत्री पोषण …

Read More »

ढग रोपणाची शक्यता तपासणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना बंगळूर : ढग रोपणाची (क्लाउड सीडिंग) प्रभावीता अद्याप सिद्ध झालेली नाही, परंतु तरीही, कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. सोमवारी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “क्लाउड सीडिंगवर मंत्रिमंडळ उपसमिती आहे, ज्याची यापूर्वीच बैठक झाली आहे. …

Read More »

बस- मोटार अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू

रामनगर – येथे झालेल्या केएसआरटीसी बस आणि मोटारच्या सतनूरजवळील दुर्घटना बंगळूर : रामनगर जिल्ह्यातील सतनूरजवळ केएसआरटीसी बस आणि मोटारची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. केएसआरटीसी बस आणि क्वालीस मोटारमध्ये दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. क्वालिसमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

निपाणीत सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

  निपाणी (वार्ता) : येथील सेंट्रींग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. स्वप्निल मनोहर सुतार (वय ३३ रा. जत्राटवेस मातंग समाज वसाहत, निपाणी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्निल हा गेल्या अनेक वर्षापासून सेंट्रींग कामगार म्हणून काम …

Read More »

भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा

  राजू पोवार; मंगळवारचा मोर्चा होणारच निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मंगळवारी (ता.२९) आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असताना रयत संघटनेचे बेळगाव जिल्ह्याचे नेते वकील यल्लाप्पा हेगडे यांच्यावर मुर्गेश निराणी आणि त्यांच्या बंधूनी गुंडाच्या माध्यमातून जीवघेणा …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे विद्यानगरातील रस्ते, गटारींकडे साफ दुर्लक्ष, रहिवाशातून नाराजी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, गटारी, कामाकडे खानापूर नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत संबंधित नगरसेवक, चीफ ऑफिसर उदासीन आहेत. यंदाच्या पावसाळ्यात गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पावसाळ्यात रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे निसरड झाली होती. या चिखलामुळे …

Read More »

प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे : प्रा. संध्या देशपांडे

  खानापूर : आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळाला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी चांगले कार्य हाती घ्या. अलिकडच्या विज्ञान युगात मोबाईल सारख्या साधनाचा अतिरेक वाढला आहे. त्याचा परिणाम आजच्या विद्यार्थी वर्गाच्या जीवनावर होत आहे. विद्यार्थी वर्गाने मोबाईलच्या आहारी न जाता वेळेचे भान ठेवून …

Read More »