Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

बालमजुरी रोखण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही

  जे. एस. पाटील; अक्कोळ ‌पार्श्वमती विद्यालयात बालमजूर विरोधी दिन निपाणी (वार्ता) : भटक्या समाजातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहून बालमजुरी करीत आहेत. कुटुंबातील गरिबी हेच त्यामागचे कारण आहे. त्यामुळे पालकही शिक्षणाकडे कानाडोळा करून त्यांनाही लहानपणी मजुरीसाठी पाठवीत आहेत. बालमजुरीचे वाढते प्रमाण संपुष्टात येण्यासाठी सर्वांना कायद्याचे ज्ञान …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलविण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका आरोग्य केंद्र कार्यालयावर मराठी भाषेत फलक लावावा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 मे 2023 रोजी …

Read More »

ममदापूरच्या गौरी कदम मिळविले नीट परीक्षेत तब्बल ६२५ गुण

  ग्रामीण भागातील मुलीचे कौतुक : भविष्यात देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा निपाणी (वार्ता) : सततचे मार्गदर्शन, कोचिंग क्लासेस मुळेच शहरी भागातील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेत असल्याचे बोलले जाते. मात्र ममदापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या गौरी शरद कदम हिने नीट परीक्षेमध्ये तब्बल ६२५ घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या …

Read More »

हलकर्णी येथील मऱ्याम्मा देवीच्या यात्रेला भाविकांची गर्दी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत मऱ्याम्मा देवीची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवार दि. १३ व बुधवारी दि. १४ असे दिवस साजरी करण्यात आली. यावेळी मंगळवारी सकाळी मऱ्याम्मा देवीला अभिषेक, विधीवत पुजा व गाऱ्हाणे घालुन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मानकऱ्यांच्या ओट्यावर भरून …

Read More »

शहराच्या पाणी प्रश्नाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

  प्रा.सुरेश कांबळे; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील सद्यस्थितीत विचार करता पाहण्यासाठी होणारी हेळसांड पाहता अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशा प्रकारची गंभीर व भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आशा भीषण परिस्थितीमध्ये …

Read More »

हलकर्णी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष; गटारीत घाणीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन लागुन असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सध्या पावसाची सुरूवात होत आहे. त्यामुळे गटारीत घाणीचे साम्राज्य असल्याने घाणीचे दुर्गंधी तसेच गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास नागरीकांना होऊन त्यातच डासांचा उपद्रव वाढला आहे. तेव्हा …

Read More »

काळभैरव जोगेश्वरी मंदिर कळसारोहण

  पडलिहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम : परमात्मराज महाराजांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि लोकवर्गणीसह शासकीय निधीतून उभारलेल्या पडलिहाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिराचा वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्याला हर्दायन दत्त देवस्थानमठ आडीचे परमात्माधिकार परमात्मराज महाराजांची …

Read More »

‘नैराश्यातून मुक्त होण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज’

  मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री; जी आय. बागेवाडी महाविद्यालयात कार्यशाळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक जगात, कधीकधी विचार तीव्र होऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मानसिक उदासीनता निर्माण होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानस शास्त्रज्ञांसोबत योग्य समुपदेशन व्हायला हवे, असे मत धारवाड विद्यापोषक संस्थेच्या मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री यांनी व्यक्त केले. केली …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे मलप्रभेला गटारीचे स्वरूप!

  खानापूर : खानापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभेला नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर शहरात भूमिगत गटारी नसल्यामुळे शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते तसेच नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे. मलप्रभा नदीपात्रात गटारीतून वाहून आलेला गाळ, घाण, केरकचरा, टाकाऊ वस्तूंचा नदीपात्रात खच पडला …

Read More »

खानापूर वनखाते नेहमीच रस्ता, वीजपुरवठा कामात अडथळा आणतात; तालुका आढावा बैठकीत तक्रार

  खानापूर : खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल भागातील खेड्यांना रस्ते तसेच वीज पुरवठ्याचे काम करताना वन खाते नेहमीच या-ना त्या कारणाने कामात अडथळा आणतात. तेव्हा वन खात्याने सहकार्याची भावना ठेवून जंगल भागातील खेड्यांच्या विकासास सहकार्य करावे. सर्वच कामे कायद्यावर बोट ठेवून करता येत नाही. जंगलातील खेड्यांच्या समस्या …

Read More »