Friday , March 6 2026
Breaking News

कर्नाटक

मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : मोबाईल चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे घडली. 27 वर्षीय आकाश शिवदास संकपाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीपेवाडी, निपाणी औद्योगिक परिसरात राहणारे आकाश हा घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

खानापूरच्या मलप्रभा नदीवरील यडोगा बंधाऱ्याला धोका

  खानापूर : गेल्या आठ दहा दिवासापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. मलप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. जांबोटी, कणकुंबी भागात पावसाचा जोर वाढला. तसे मलप्रभा नदीचे पात्र मर्यादेपेक्षा जास्त प्रवाहाने वाहत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीच्या प्रवाहातून …

Read More »

पाण्याखाली येणाऱ्या नदीकाठच्या गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग बांधण्याच्या शक्यतेचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील हवामान आणि पावसावर अवलंबून असलेल्या पिकांबाबत त्यांनी आज बुधवारी (26 जुलै) सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत …

Read More »

निपाणीतील बगाडे प्लॉट येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी

  निपाणी (वार्ता) : शहरातील उपनगरतील बगाडे प्लॉटमधील बंद असलेला बंगला फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. घर मालक बाहेरगावी नोकरीसाठी असल्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र किरकोळ लहान मुलांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत. याबाबत घटनास्थळावर समजलेली माहिती अशी, बगाडे प्लॉट येथे सरताज इचलकरंजे यांचा बंगला आहे. …

Read More »

गृहलक्ष्मी योजसाठी बँक पासबुक आधार लिंकसाठी बँकांमध्ये गर्दी

  सर्व्हर डाऊनचा फटका; दिवसभर नागरिकांच्या रांगा निपाणी (वार्ता) : गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेला प्रारंभ झाला असून गावागावांतून नोंदणीकरण आणि पासबुक काढण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील बापूजी सेवा केंद्र आणि ग्रामवन मधून गर्दी होत आहे. परंतु, सर्व्हर डाऊनचा फटका अनेकठिकाणी बसत आहे. त्यामुळे दिवसभर बँका आणि इतर ठिकाणी रांगा …

Read More »

दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. …

Read More »

निपाणी शहरातील गुळगुळीत रस्त्यावर पडले खड्डे!

  पहिल्या पावसातच दर्जा उघड ; वाहनधारक, नागरिकांत संताप निपाणी (वार्ता) : शहरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या चकचकीत रस्त्यावरून जाताना पुढे कोणत्याही ठिकाणी खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निपाणी शहरातील आहे. त्यामुळे वाहनधारक, त्यांची वाहने, पायी चालणारे नागरिक चिखलाने माखून घरी येणार नाहीत, याची काही शाश्वती नाही. अनेक …

Read More »

खानापूर- बिडी रस्ता मृत्यूचा सापळा!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर -बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत. तालुक्याच्या जंगल भागातील अनेक खेडे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डे मय …

Read More »

महाराष्ट्राच्या पावसाने सीमाभागात पूर

  पाच नद्यांना वाढले पाणी : ३६ गावांना वाढला धोका निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वारणा, राधानगर, अंबा, धूम, नवजा, काळमावाडी, कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील नद्यांची पाणी पातळी वाढून नदीकाठच्या गावामध्ये पूर येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ३६ गावांना धोका पोहोचण्याची …

Read More »

खानापूर शहरातील विद्यानगरात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; नगरपंचातीचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात ऐन पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगरात रस्त्याचा पत्ताच नाही. त्याचबरोबर गटारी नाहीत. ज्या नगरपंचायतीला रस्ते, गटारी, पथदिवे, पाणी याची काळजी नाही. अशा नगरपंचातीकडून विकास कधी होणार. मात्र दुसरीकडे नगरपंचायत प्रत्येक घराचा फाळापट्टी, पाणी पट्टी, …

Read More »