बंगळूर : राज्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या घरे आणि पिकांना मदतीचे वाटप समाधानकारक नाही, असे म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जबाबदारी ओळखून काम करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. विधानसौध येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकीऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, अपेक्षित प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आलेली …
Read More »करंबळ येथे खानापूर म. ए. समितीची जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काल रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी करंबळ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. करंबळ येथील …
Read More »बेळगाव मित्र मंडळ पुणे यांचा वधूवर मेळावा संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, व्यवसाय – उद्योगानिमित्त स्थायिक झालेल्या बेळगावकरांना कौशल्याने एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.नारायण महादेव रामजी यांनी गेल्या 32 वर्षांपूर्वी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट,पुणे ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्री. नारायण रामजी पुणे स्थित बेळगावकरांसाठी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम …
Read More »सरकारी भु-अतिक्रमित जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी लढा कायम देऊ : बाबूराव देसाई
खानापूर तालुक्यातील अतिक्रमित जमिन धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास ५००० एकर जमिनी रेव्हनू पड जमिनी, फाॅरेस्टे खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड म्हणजे एच एल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुका सरकारी भू-अतिक्रमित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात …
Read More »शिप्पूर -उत्तुर रस्त्यावरील खड्ड्यात आम आदमी पक्षाने केले वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा …
Read More »राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोशी विद्यालयाचे यश
यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. …
Read More »फसवणूक, चोरी, वाहतूक कोंडीबाबत निपाणी पोलिसांकडून जनजागृती मोहीम
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात फसवणूक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याला …
Read More »“भारत जोडो” अभियान कार्यक्रमात निपाणी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग
निपाणी(वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. कन्याकुमारी पासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु झाली. पुढे ती केरळमध्ये गेले. दोन्ही राज्यांत यात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून बर्याच लोकांनी, या राज्यांत काँग्रेसला जनाधार असल्याचा सूर लावला. या यात्रेमध्ये निपाणी …
Read More »‘अरिहंत’च्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
व्यवस्थापकांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार :२५ विद्यार्थ्यांचे यश निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून चेअरमन उत्तम पाटील व संचालिका मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, सीमाभागासह ग्रामीण …
Read More »गांधी कुटुंबाचा सल्ला, पाठिंबा घेण्यास लाज वाटत नाही
मल्लिकार्जुन खर्गे, रिमोट कंट्रोलच्या चर्चेवर प्रतिक्रीया बंगळूर : मी पक्षाध्यक्ष झालो तर गांधी कुटुंबाचा सल्ला आणि पाठिंबा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष केला आणि पक्षाचा कारभार चालवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवार येथे सांगितले. एआयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे गांधी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta