Wednesday , December 17 2025
Breaking News

कर्नाटक

काटगाळीत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : काटगाळीत (ता. खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही २७ व्या वर्षी होणाऱ्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवारी दि. ३ रोजी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप शंकर पाटील होते. प्रास्ताविक बाबू बस्तवाडकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढ भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते रोवण्यात आली. यावेळी …

Read More »

’गौरी गणेश’ने महिला सबलीकरणाला महत्त्व दिले

  अध्यक्षा अश्विनी मगदूम : वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत, महिलांनी सुसंस्कृत कुटुंब निर्माण केले पाहिजे. त्या सुसंस्कृत कुटुंबातून चांगले समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे, या हेतूने गौरी गणेश पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन प्रत्येक महिला सभासदांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याबरोबरच त्यांच्या सबलीकरणासाठी …

Read More »

समाजाच्या प्रगतीसाठी महात्मा गांधींचे विचार आवश्यक : तृप्ती भाभी शाह

  देवचंदमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : समाजाच्या उन्नतीवर देशाची उन्नती अवलंबून असते. समाजाचा विकास होण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आवश्यक आहेत. सत्य अहिंसा, स्वच्छता यांचा अवलंब केल्यास समाज प्रगतीपथाच्या मार्गावर जाईल, असे विचार तृप्ती भाभी शाह त्यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर (ता. कागल) देवचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेना योजना -2 …

Read More »

डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना पीएचडी प्रदान

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बापूसाहेब गोरवाडे यांचे सुपुत्र डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतेच पीएचडी पदवी मिळाली. वीरकुमार यांनी ’आग्रो केमिकल व वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर विषय सादर केला होता. त्यांनी सादर केलेला या विषयावर शिवाजी विद्यापीठाचा शेती रसायन व कीट व्यवस्थापन विभागाकडून विशेष असे …

Read More »

लाख मोलाच्या खिलारवर ‘२४ तास’ लक्ष

  शौकीन आणि पशुपालकांकडून ‘लम्पी स्कीन’ पासून बचावासाठी अखंडित प्रयत्न अंकली (प्रतिनिधी) : ‘लम्पी स्कीनमुळे पशुधनाला हादरे बसत आहेत. यामध्ये नामवंत जाती ही धोक्यात आल्या आहेत. पशुपालकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा खिलार बैलही ‘लम्पी’च्या कचाट्यात अडकत आहे. लाख मोलाचा खिलार जगवण्यासाठी पशुपालकांकडून दररोज हजारो रुपयांचा खर्च होत आहे. सध्या शर्यतींवर तात्पुरती बंदी …

Read More »

केएसआरटीसी बस-लॉरीमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

  होसकोटे : केएसआरटीसी बसची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. होसकोटे-कोलार मुख्य रस्त्यावर मैलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. कोलारहून बंगळुरूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या घटनेत आंध्र प्रदेशातील एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू झाला. …

Read More »

रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू

  रायचूर : राज्यातील रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मानवी तालुक्यातील कुर्डी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. परमेश, जयम्मा आणि भरत अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन …

Read More »

राहुल गांधींचे धो-धो पावसात भाषण; व्हिडीओ वायरल

  बेंगलोर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 साली साताऱ्यात मुसळधार पावसात केलेलं भाषण आजही सर्वांना आठवत असेल. या भाषणानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. 2019 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी मुसळधार पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्याची साद मतदारांना घातली होती. यानंतर आता तीन वर्षांनंतर काँग्रेस …

Read More »

गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणी विरुध्द लढाई

  राहूल गांधी, बदनावलू गावात गांधी जयंतीत सहभाग बंगळूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २) भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि विचारधारांची लढाई सुरू असल्याचे सांगितले. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. राहुल …

Read More »

महात्मा गांधीजींच्या विचारांची देशाला गरज

युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : सत्य आणि अहिंसा मार्गावर निरंतरपणे लढा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याशिवाय मिठाचा सत्याग्रह केला. त्यांच्या पदस्पर्षाने निपाणी तालुका पावन झाला आहे. अलीकडच्या काळात भ्रष्टाचार व इतर कारणामुळे महात्मा गांधींचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे …

Read More »