Thursday , December 18 2025
Breaking News

कर्नाटक

गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणी विरुध्द लढाई

  राहूल गांधी, बदनावलू गावात गांधी जयंतीत सहभाग बंगळूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २) भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि विचारधारांची लढाई सुरू असल्याचे सांगितले. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. राहुल …

Read More »

महात्मा गांधीजींच्या विचारांची देशाला गरज

युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : सत्य आणि अहिंसा मार्गावर निरंतरपणे लढा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याशिवाय मिठाचा सत्याग्रह केला. त्यांच्या पदस्पर्षाने निपाणी तालुका पावन झाला आहे. अलीकडच्या काळात भ्रष्टाचार व इतर कारणामुळे महात्मा गांधींचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे …

Read More »

नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

  गांधी जयंतीचे औचित्य : घंटागाडीला कचरा देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले होते. त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.२) सकाळी महात्मा गांधी चौक परिसर, …

Read More »

स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान

मंत्री शशिकला जोल्ले :निपाणीत गांधी पुतळ्याचे अनावरण निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजीसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी निपाणी येथे येऊन केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या जागेला गांधी चौक असे नाव दिले होते. त्यानंतर गांधी पुतळा करणे आवश्यक असताना केवळ चबुतराचा होता. नगरपालिका सभागृहासह नागरिकांच्या …

Read More »

महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपा

  खासदार अण्णासाहेब जोल्ले : नगरपालिकेत गांधी जयंती निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बऱ्याच वर्षानंतर आता शहरात महात्मा गांधी पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात पुतळा बसवला आहे. त्याची नगरपालिका कडून चांगली देखभाल होणार आहे. यापुढे काळातही तरुण आणि विद्यार्थ्यांनी …

Read More »

सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित होणे काळाची गरज : प्रा. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

हंचिनाळ येथील व्याख्यानमालेत दिला जातोय दीपप्रज्वलनाचा मान विधवेला! हंचिनाळ (वार्ताहर) : आजच्या जगात शाळेच्या इमारतीची उंची वाढली पण दर्जा बाबत विचार होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक व दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. पण शिक्षणाबरोबर केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारित बनून समाजाचे ऋण फेडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लजचे प्राध्यापक अनिल पाटील यांनी केले. …

Read More »

कोगनोळी जागर सोहळ्याची तयारी पूर्ण

माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची माहिती : पन्नास हजार भाविक येण्याची शक्यता कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार तारीख 3 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करून पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यात बिरदेव अश्व, बिरदेव …

Read More »

खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांचा सहभाग

  खानापूर : खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत सहभागी झाल्या होत्या. शिवस्मारक खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दूध व कोमट पाण्याने अभिषेक करून सुरुवात झाली. पुतळ्याला पुष्पहार घालून कपाळावर अष्टगंध लावण्यात आला. सर्व धारकरी सुंदर भगवे फेटे परिधान करतात. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वात भगव्या ध्वजाचे पूजन …

Read More »

राहूल गांधींच्या भारत जोडा पदयात्रेत कार्यकर्त्यांचा वाढता सहभाग

  कर्नाटकातील दुसरा दिवस, ठिकठिकाणी स्थानिकांशी संपर्क बंगळूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज दुसरा दिवस होता. राहुलसह हजारो स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग दर्शविला. आजच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी म्हैसूरच्या नंजनगुडच्या दिशेने पुढे कुच केली. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

पुणे स्थित बेळगावकरांच्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : पुणे हडपसर येथील बेळगाव भागातील नागरिकांनी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वृदांवन मंगल कार्यालय, नर्हेगाव येथे नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील होते. यावेळी सभेला पुणे शहरातील बेळगांवकर उपस्थित होते. कोरोनाचा खडतर काळ असतानाही या वर्षी संस्थेने …

Read More »