Tuesday , March 3 2026
Breaking News

देश/विदेश

गेल्या 24 तासात 1300 भारतीयांची युक्रेनमधून सूटका

नवी दिल्ली : युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत युक्रेनमध्ये अडकलेल्या भागातून 1300 हून अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले. रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर …

Read More »

रशिया- युक्रेन युद्धात कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

बेंगळुर : युक्रेनमध्ये आज रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. नवीन शेखरप्पा (वय 21) असे त्याचे नाव असून तो कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील राणीबेन्नूर तालुक्यातील चेळगिरी गावचा आहे. तो खारकीव येथे शिक्षणासाठी गेला होता. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज सकाळी खार्किवमध्ये …

Read More »

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे स्थलांतर मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. युक्रेनमधील परिस्थितीदरम्यान एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा दावा केला …

Read More »

मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’  म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. कारण 1928 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध भारतीय संशोधक डॉ.सी.व्ही.रमन यांनी याच दिवशी जगप्रसिद्ध ‘रमन इफेक्ट’चा शोध लावला होता. पुढे 1930 मध्ये …

Read More »

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद तिच्या संस्कारांचा प्रभाव राजेंद्रबाबूंच्या जीवनावर अखेरपर्यंत होता. राजेंद्रबाबूंचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपरिक पद्धतीने झाले. पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए., एम. ए., बी. एल (१९०९) व एम. एल. या पदव्या मिळविल्या.   भारतीय स्वातंत्र्य …

Read More »

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालय 2 मार्चला निकाल देण्याची शक्यता

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षण प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. बुधवारी, 2 मार्च रोजी न्यायालय यासंबंधी निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालावर ओबीसींचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अवघ्या राज्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या 27 …

Read More »

स्मृती दिन विशेष : क्रांतिकारक ते हिंदू संघटक सावरकर; जाणून घ्या वीर सावरकरांचा जीवन प्रवास

स्मृती दिन विशेष : क्रांतिकारक ते हिंदू संघटक सावरकर; जाणून घ्या वीर सावरकरांचा जीवन प्रवास विनायक दामोदर सावरकर अर्थात वीर सावरकर यांचा आज स्मृती दिन. विनायक दामोदर सावरकर हे खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तीमत्व होते. स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, कवी व लेखक, हिंदू तत्त्वज्ञ ते भाषाशुद्धी व लिपिशुद्धी चळवळींचे प्रणेते अशा प्रत्येक …

Read More »

युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती; भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. …

Read More »

वर्‍हाडींवर काळाचा घाला : बस दरी कोसळून 14 ठार

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आज (दि. 22) पहाटे मोठी दुर्घटना घडली. वर्‍हाडाची बस दरी कोसळून 14 जण ठार झाले. चंपावतपासून 65 किलोमीटरवर हा अपघात झाला. घटनास्थळी आपत्तकालीन पथकासह पोलिस पोहचले. आतापर्यंत दरीतून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ककनई येथील लक्ष्मण सिंह …

Read More »

पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा स्टेशनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण

पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा स्टेशनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे ते दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे (पाचवी आणि सहावी) लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय लोकललादेखील हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ठाणे आणि दिवा  यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे …

Read More »