कोल्हापूर : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं. पहाटे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पाटील ओळखले जात …
Read More »देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची : स्वामी विद्यानृसिंह भारती
शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण कोल्हापूर : देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे, असे आशीर्वचन स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी आज केले. येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी स्वामीजी बोलत होते. ते म्हणाले, देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती या दोन्हींचा …
Read More »कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर : कागल तालुक्यातील आनूर – बस्तवडे बंधाऱ्यांमध्ये बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरु आहे. जत्रेनिंमित्त हे सर्वजण जमले होते. या घटनेने कागल तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमध्ये जितेंद्र विलास लोकरे (३६, मुरगुड), त्याची बहीण रेश्मा दिलीप …
Read More »कोल्हापूर मनपाला जाग; अनाधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात
कोल्हापूर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला अखेर जाग आली आहे. कोल्हापूर शहरात अनाधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केलं आहे. मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं विनापरवाना उभा केलेलं होर्डिंगच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आलं आहे. 20 ते 25 अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले कोल्हापूर …
Read More »आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर : आंध्र प्रदेश माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट दिली. अंबाबाईच्या चरणी लीन होत त्यांनी सपत्नीक पंधरा मिनिटे पूजा केली. यावेळी नायडू दाम्पत्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माध्य़मांशी बोलताना माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, मोदी इज व्हेरी गूड. …
Read More »कोल्हापूरात जिवलग मित्राकडून मित्राचा गळा दाबून खून
कोल्हापूर : दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना राजारामपुरी येथे (गल्ली क्रमांक सात) आज (दि.१२) पहाटे घडली. दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर (वय ५४ …
Read More »कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान
कोल्हापूर : स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काल (मंगळवार) चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान, मतमोजणी चार जूनला होणार आहे. चंदगड शहरातील …
Read More »कोल्हापूरच्या जागेसाठी एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा!
कोल्हापूर : राज्यात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करतोय. काहीही झालं तरी मीच विजयी होणार, असा दावा प्रत्येक उमेदवाराकडून केला जातोय. मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जातोय. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. कारण या …
Read More »राजू शेट्टी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचाही उद्याचा मुहूर्त
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी उद्या (15 एप्रिल) हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून ते बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू …
Read More »संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी मतदारांना आश्वासनं देत आहेत, विकासकामांच्या आणि निधीच्या घोषणा करत आहेत. अनेक पक्ष साम-दाम-दंड-भेद हे धोरण राबवत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील सरपंचांना मतांसाठी सज्जड दम भरल्याचं प्रकरण ताजं असतानाच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta