Monday , December 8 2025
Breaking News

कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर

इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोर कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून …

Read More »

राज्यात राजर्षी शाहू विचारांचा प्रसारासाठी जणजागरण यात्रा होणार : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी, शाहू व फुले-आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घ्यावी कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित …

Read More »

शहीद प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहिद जवानाच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाले होते.या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात …

Read More »

शिवेंद्रराजे, कशाला तोंड उघडायला लावताय; तुम्ही कितीवेळा पक्षं बदललेत : संजय राऊत

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केला, अशी टीका करणारे भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवेंद्रसिंह राजे यांनी स्वत: कितीवेळा पक्षं बदलले आहेत. त्यांच्या घराण्यातील कोणत्या लोकांनी कितीवेळा पक्ष बदललेत आहेत, ते कोणत्या पक्षात गेले होते? मग शिवेंद्रराजे यांना राजकीय पक्षांचं …

Read More »

गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन

हलकर्णी : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात …

Read More »

राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री छातीत सौम्य वेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी केली असता एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा …

Read More »

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा! : किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर : कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो. बायबल शिकण्याची इच्छा नसणार्‍या विद्यार्थ्यांना …

Read More »

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या …

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा सर्वांनी आचरणात आणावी! : पू. शिवनारायण सेन

गेल्या 800 वर्षांपासून मौलवी, मिशनरी तथा मार्क्सवादी यांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. देशात 100 कोटींहून अधिक हिंदू असून सुद्धा या देशात हिंदूंच्या विरोधात लपून छपून कायदे केले गेले. अशा काळात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ’भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे’ असा संकल्प सर्वांसमोर मांडला. तेव्हा आम्हाला …

Read More »

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी …

Read More »