महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज कोल्हापूर : ‘सनातन धर्म’ एक महान धर्म आहे आणि याचा कुठलाही पर्याय या जगात नाही. याच आपल्या धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच या देशाला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय …
Read More »शिनोळी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर; बेळगावातील सहा जणावर गुन्हा दाखल
शिनोळी (एस. के. पाटील ) : मटक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिनोळी (ता. चंदगड ) येथे चंदगड पोलिसांनी छापा मारून बेळगाव शहर परिसरातील सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला. शिनोळी येथे सदर जुगार अड्डा बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता येथे जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले. …
Read More »ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजहंससह मुंबई पोलीस पुन्हा चंदगडात
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक आरोपी अॅड. राजकुमार राजहंसला घेऊन चंदगडमध्ये पोहोचले. या आरोपीला घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. चंदगडच्या ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्स बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाईंड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल …
Read More »कोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापार्याला अडीच लाखाला लुटले
कोल्हापूर : हनीट्रॅपमध्ये अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.21) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक …
Read More »एमडी अंमली पदार्थाचे चंदगड तालूक्यात धागेदोरे, एकाला अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्या देशभर गाजत असलेले ड्रग्ज प्रकरणातील हाय प्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी आल्याने चंदगड तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणात ढोलगरवाडीतून एकाला अटक करून पोलिसांची टिम मुंबईला रवाना झाली आहे. …
Read More »कागल-मुरगूड रस्त्यावर चालत्या गाडीचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू
मुरगुड : कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता कागल जि कोल्हापूर) च्याजवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला. पूर्ण जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी प्रचंड …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …
Read More »विमानतळ विस्तारीकरण व सुविधांबाबत रविवारी बैठक : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर विमान सेवेत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा आणि टर्मिनल इमारत आदी कामांबरोबरच धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक 64 एकर जागा हस्तांतरण आदी विषयांबाबत रविवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोल्हापूर विमानतळाची पाहणी …
Read More »कोविडचे संकट दूर करून राज्याला सुबत्ता देण्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आई महालक्ष्मीला प्रार्थना!
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा कोल्हापूर (जिमाका) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान …
Read More »चंदगड येथील फाटकवाडी धरणाला गळती…
फाटकवाडी धरणाच्या परिसरातील जवळपास ४० गावात भीतीचे वातावरण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या फाटकवाडी मध्यम धरण प्रकल्पाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या गळतीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सदरची पाणी गळती तातडीने थाबविणे गरजेचे आहे अन्यथा जवळपास चाळीस गावांना याचा धोका होवू शकतो. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta