Sunday , December 7 2025
Breaking News

महाराष्ट्र

अलमट्टी धरणाच्या अतिरिक्त पाण्याच्या विसर्गासंदर्भात उच्चस्तरीय बैठक संपन्न!

  मुंबई : दि. ९ जुलै २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा. ना राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणाचे नियमन या अत्यंत संवेदनशील विषयावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीस माझ्या समवेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, …

Read More »

मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र; अमराठी व्यापार्‍यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर

  मुंबई : काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत भाषासक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले आहेत. मनसे, शिंदे गटाचे नेते मोर्चात एकत्र …

Read More »

बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडे

  पंढरपूर : राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुमाऊलीला साकडे घातले. आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर उसळला आहे. पंढरीत पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस …

Read More »

भर पावसात बळीराजासोबत राबले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री!

  पीक उत्पादन वाढीला देणार चालना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही कोल्हापूर (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भर पावसात डोक्यावरील येरलं बाजूला करत शेतात पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करुन वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली.. शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका …

Read More »

ठाकरे ब्रँड एकत्र; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नांदी!

  मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरु झाले आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयाला …

Read More »

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिनचिट

  मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिलीय. बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाही मालवणी …

Read More »

तब्बल दोन वर्षांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार!

  नवी दिल्ली : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेपाची याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून याबाबतची सुनावणी १४ जुलै रोजी निश्चित करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने एकनाथ …

Read More »

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड

  मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले असून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. वरळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. अन्य कोणीही अर्ज न …

Read More »

ठाकरे बंधू एकत्र येणार, शनिवारी मनसे-शिवसेनेचा विजयी मेळावा

  मुंबई : अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिंदी सक्ती विरोधात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी दोघेही एकत्र येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदेनंतर याबाबत संकेत मिळाले आहेत. ५ जुलै रोजी मुंबईमध्ये ठाकरे बंधू विजयी जल्लोष साजरा करणार आहेत, …

Read More »

त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेताच 5 जूलैचा मोर्चा रद्द

  मुंबई : राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता पाच जुलै रोजी निघणारा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिली पासून हिंदी सक्ती नको अशी भूमिका राज्यातील …

Read More »