Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

राष्ट्रपती राजवटीची मागणी म्हणजे वैचारिक दिवाळखोरी : दीपक दळवी

27 जून रोजी विराट मोर्चाने राज्य सरकारला उत्तर बेळगाव : बंद खोलीत कायद्याची कलमे पढवून पाठविलेल्यांचा मध्यवर्तीच्या अध्यक्षांनी खरमरीत समाचार घेतला आहे. हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी मध्यवर्तीसह इतर घटक समित्या उपस्थित होत्या मात्र स्वतःला नेते म्हणवून घेणारी काही मंडळी समितीच्या तत्वांशी एकनिष्ठ नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे नेते असेच दोन्ही …

Read More »

काश्मीरमधील प्रश्न सोडवण्यास केंद्र सरकार निष्प्रभ

बेळगाव : ३७० वे कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील सर्व प्रश्न सुटतील असा केंद्र सरकारने केलेला दावा फोल ठरला आहे, असे मत प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीतील चर्चेत व्यक्त करण्यात आले. “काश्मीरी पंडितांवरील वाढते खुनी हल्ले व उपाय” या विषयावर बैठकीत चर्चा झाली. लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी …

Read More »

श्री शनेश्वर जयंती महाप्रसादाचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण

बेळगाव : शहरातील श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे श्री शनेश्वर जयंती उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आज पोलीस आयुक्तांना देण्यात आले. श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी पोलिस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त डाॅ. …

Read More »

बेळगुंदी येथे 6 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन!

बेळगाव : बेळगुंदी ग्रामस्थांच्यावतीने कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवार दि. 6 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समितीप्रेमी मराठी भाषिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस …

Read More »

मणतुर्गा येथील म. ए. समितीची निर्धार सभा अपरिहार्य कारणामुळे रद्द

खानापूर : शुक्रवार दिनांक 3 रोजी मणतुर्गा (ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी निर्धार सभा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली. शुक्रवार दिनांक 3 रोजी सभेच्या काही वेळापूर्वी ज्येष्ठ समिती कार्यकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्याने ही सभा समिती नेत्यांनी सर्वानुमते रद्द केली. पुढील निर्णय सर्वांच्या विचार …

Read More »

अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पोलीस दलाकडून मानवंदना

बेळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजाची शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमे यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार कर्नाटक राज्य पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले. एडीजीपी आलोक कुमार यांना …

Read More »

छावा ग्रुपने पटकाविला ’नरेंद्र’ चषक

रायझिंग स्टार उपविजेता : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (विनायक पाटील) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अ‍ॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये येथील छावा ग्रुपने विजेतेपद पटकावून रोख …

Read More »

’आमच्या हातात ईडी नाही, पण अनुभव आहे’ राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊत भाजपवर बरसले

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. भाजपनं तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलाय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक होणार दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल (03 जून …

Read More »

राज्यसभा निवडणुकीचा धुरळा; आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भाजप, मविआ लागले कामाला

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार संजय पवार तर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन राजकीय मल्ल शड्डू ठोकून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यात कोण कोणाला, कोणता डाव? टाकून पराजित करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. …

Read More »

अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन! हि बातमी वाचून आश्चर्य वाटले ना? हो खरच चंदगडच्या या कोकण भूमित फक्त काजू, आंबा, फणस पिकणार नाही तर येथे आता लाखो रुपयांचा हिरा देखील तयार होणार. शिरोलीचे संभाजीराव देसाई यांनी हिऱ्यांची कंपनी स्थापन …

Read More »