Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

बेळवट्टी येथे गणेश मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात

बेळगाव : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील श्री गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या मुख्य उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष डी. एन. देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष बी. देसाई, कृष्णकांत बिर्जे, बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक …

Read More »

माणगांव आगारातर्फे लालपरीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

माणगांव (नरेश पाटील) : दि. 01 जून रोजी महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ 74 वर्धापन दिन तसेच 75 व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षाबद्दल कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम आगार व्यवस्थापक रा.प. माणगांवचे चेतन मुकुंद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता (चा.) माने, विभा. भांडार अधिकारी नाळे, …

Read More »

जगदंब दुचाकी मोटर्सचे शानदार उद्घाटन

माणगांव (नरेश पाटील) : शहरात मोर्बा रोड येतील कोकण बाझारच्या समोर जगदंब मोटर्स या नव्या दुचाकी शोरूमचे उद्घाटन रविवार दि. 29 मे रोजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वॉर्डातील सदस्य तथा न. पं. चे घटनेते प्रशांत साबळे त्याच बरोबर नितीन बामगुडे, संदीप करंगटे, अमोल मोने, पोलीस …

Read More »

राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या क्रीडापटूला कांस्य

बेळगाव : झारखंड येथील रांची येथे झालेल्या राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून बेळगावमधील लक्ष्मी पाटील या क्रीडापटूने बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा बस्तवाड या गावातील कुमारी लक्ष्मी संजय पाटील या क्रीडापटूने कुस्ती स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले आहे. रांची येथे झालेल्या …

Read More »

कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार सभा

कोगनोळी : शिक्षक व पदवीधर मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार फेरी बुधवारी दुपारी नुकतीच संपन्न झाली. येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना व पदवीधरांना उमेदवार अरुण शहापूर व हनुमंत निराणी यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन विक्रमी मतांनी निवडून …

Read More »

म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च; गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम

नाशिक : हनुमान जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरून निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. तर पोलिसांनी गोविंदानंद सरस्वती यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक …

Read More »

मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. …

Read More »

केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचं रक्षण करू शकत नाही : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्नावरून केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. जम्मू काश्मिरमधील होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आम्ही काश्मिरी पंडितांचे रक्षण करू असं म्हणत सत्तेवर आले आणि आता खुलेआम हत्या केल्या जात आहेत. ते पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत.” असं म्हणत …

Read More »

मेरडा ग्रा. पं. सदस्य महाबळेश्वर पाटीलकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे सुपुत्र व उद्योजक हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य शिक्षणप्रेमी महाबळेश्वर पाटील गेल्या कित्येक वर्षापासुन मेरडा प्राथमिक मराठी शाळेत हजर विद्यार्थ्याना प्रत्येक दिवसाला एक रूपया देण्याचा उपक्रम राबविला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची पटसंख्या वाढली, मुलाना नियमित शाळेत जाण्याची सवय लागली. त्याच्या या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक …

Read More »

घरात अ‍ॅल्युमिनियम वापरताय थोडा विचार करा!

ईश्‍वराने दिलेल्या या शरीराचे मूल्य पैशांमध्ये करता येणेच शक्य नाही. ज्यांना घरातील अ‍ॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात. पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळेच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी …

Read More »