बेळगाव : काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जीवनात कोणताही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. गायीचे रक्षण केले नाही. त्याच गायीच्या हत्येसाठी मात्र जनतेला पाठिंबा दिला, अशी टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या शेतकरी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta