विजयपूर : पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा निष्कर्ष लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणी कुडलसंगम पंचमसाली पिठाध्यक्ष जय मृत्युंजय स्वामीजींनी केली आहे. विजयनगर येथे पत्रकारांशी बोलताना जय मृत्युंजय स्वामी म्हणाले, सरकारला दिलेला अवधी आता संपुष्टात आला आहे. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सभागृहात आरक्षणाच्या मागणीवर आवाज उठविला होता. 14 एप्रिल हि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta