संकेश्वर (प्रतिनिधी) : आद्य श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविणेचे महान कार्य केल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. पादगुडी येथे श्रींच्या हस्ते श्री शंकराचार्य रजत पालखीचा उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. निडसोसी श्री. पुढे म्हणाले, श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविण्यासाठी २५ हजार कि.मी. पायी प्रवास केला. त्यांनी चारही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta