Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांकडून गाळ्यांची प्रतिक्षा!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारक करत आहेत गाळ्यांची प्रतिक्षा. याबाबतची माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यापासून जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारक अद्याप अंधारातच आहेत. रस्ता रूंदीकरणाचे कारण पुढे करून जांबोटी क्रॉसवरील 51 गाळेधारकांना उधळून लावले. गेल्या सहा महिन्यापासून गाळेधारक कामाविनाच जगत आहेत. त्यांच्या कुटुंबाना दोन …

Read More »

खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत राहून तालुक्याचा विकास साधेल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शिवस्मारकात आम आदमीच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना बेळगाव उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, आम आदमी दिल्ली सरकारने शाळा आणि रूग्णालयाचे आधुनिकीकरण केले. दिल्लीत महिलांना मोफत प्रवास, तसेच संरक्षणही आहे. अशा अनेक सोयी, सुविद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच प्रकारे खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत …

Read More »

बोरगाव टेक्स्टाईल पार्क राज्यातील आदर्शवत

कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग : औद्योगिक वसाहतीला अधिकार्‍यांच्या भेटी निपाणी : बोरगावसह परिसरातील टेक्स्टाईल उद्योगांची पाहणी करता येथील समस्या जाणून घेण्यासाठी बेंगलोर कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांच्यासह वस्त्रोद्योग पथकाने औद्योगिक पार्कला धावती भेट दिली. वसाहतीतील उद्योग धंद्याची पाहणी केली असता राज्यातील टेक्सटाईल पार्क पैकी बोरगाव येथील केएसएस आयडीसी अंडरचा टेक्स्टाईल पार्क राज्यात …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे पश्चिम विभागीय कार्यालयाचे स्थलांतर रोखण्यासाठी खा. अमोल कोल्हे यांनी पाठपुरावा करावा

बेळगाव : गेल्या 45 वर्षांपासून सुरु असणारे बेळगावमधील भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय अपुर्‍या मनुष्यबळाचे कारण पुढे करत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावमधील कार्यालय पुन्हा स्थलांतरित करून चेन्नईला वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावसह चार राज्यातील व दोन केंद्रशासित प्रदेशातील भाषिक अल्पसंख्याक लोकांना कोणत्याही भाषिक अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी चेन्नईकडे …

Read More »

माजी आमदार संजय पाटील यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

बेळगाव (वार्ता) : माजी आमदार संजय पाटील मराठी माणसांवर पुन्हा एकदा घसरले आणि त्याविरोधात काँग्रेस पक्षाने त्यांच्या गोमटेश विद्यापीठाच्या समोर निदर्शने केली. बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात संजय पाटील यांनी मराठी माणसांवर तोंडसुख घेतल्याने संताप वाढला आहे. आज काँग्रेस पक्षाने …

Read More »

लिंगायत समाजाच्या आरक्षणावर निर्णय न झाल्यास उपोषण; जयमृत्यूंजय स्वामींचा इशारा

बंगळूरू : लिंगायत पंचमसाली समुदायाला ’2अ’ प्रवर्गात समाविष्ट न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कुडलसंगम पंचमसाली मठाचे जयमृत्यूंजय स्वामीजी यांनी दिला. आज त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन लिंगायत आरक्षणावर प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्री बोम्माई यांनी आपण ही बाब गांभिर्याने घेतली असल्याचे सांगून यावर निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ देण्याचे …

Read More »

संभाव्य कोविड तिसर्‍या लाटेचा सामना करण्यास सरकार सज्ज

आरोग्यमंत्री के. सुधाकर बेंगळुरू : कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, कर्नाटक सरकार संभाव्य कोविड -19 च्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले, सरकारी यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. पण, कोविडचा प्रसार हाताळण्यासाठी आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज आहे. उपचार देणे हा एक भाग आहे …

Read More »

‘त्या’ दुर्देवी बालिकेचा अखेर मृत्यू

बेळगाव : दोन वर्षीय बालिकेचा ऊसाच्या शेतात जाळून खून केल्याचा गंभीर प्रकार अथणी तालुक्यात उघडकीस आला आहे. त्या चिमुरड्या बालिकेला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला असून खळबळ माजवणारी ही घटना आहे. आज सकाळी अथणी जवळील एका शेतात त्या मुलीचा अर्धवट …

Read More »

एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!

नवी दिल्ली : सरकारची एअर इंडियाची पुन्हा एकदा टाटा समुहाकडे जाणार आहे. सर्वात जास्त बोली लावून टाटा सन्सने एअर इंडिया विकत घेतली आहे. ही बोली टाटा ग्रूप आणि स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी लावली होती. एअर इंडियामधील शेअर विकण्याचा हा सरकारचा दुसरा प्रयत्न आहे. कारण, यापूर्वीही 2018 साली सरकारने कंपनीचे 76 …

Read More »

रस्ते रोखणारच असाल तर न्यायालयात कशाला?

आंदोलक शेतकर्‍यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं नवी दिल्ली : न्यायालयात आल्यानंतरही तुम्ही महामार्ग आणि रस्ते रोखणे सुरूच ठेवणार असाल तर न्यायालयात येण्यात हाशील काय? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार्‍या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना फटकारले. तुम्ही शहराची कोंडी केली आहे आणि आता तुम्हाला शहरात घुसण्याची इच्छा …

Read More »