Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी वरिष्ठ अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्याकडे चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी यांकरिता मागणी केली आहे. चंदगड तालुक्यांमधे राष्ट्रीयकृत बँकची कमतरता असून भागांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. बँक ऑफ इंडिया ही केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक येथे असून अन्य …

Read More »

स्पर्धेमुळे कलागुणांना सादर करण्याची संघी मिळते : गीता डोईजोडे

बेळगाव : स्पर्धेमुळे स्वतःतील कलागुणांना सादर करण्याची संधी मिळते. या संधीमुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. म्हणून महिलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा असे युनिटी क्वीन ऑफ इंडिया स्पर्धेच्या उपविजेत्या व तारांगण सेल्फी स्पर्धेच्या प्रायोजिका गीता डोईजोडे यांनी सांगितले. सेल्फी विथ गुढी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.आपणही सामान्य गृहिणीच होतो. …

Read More »

चोरी प्रकरणी एकाला अटक : साडेतीन लाख रुपयाचे सोने जप्त

बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळविताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले. परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?, पंकजा मुंडे यांचीही चर्चा

पुढील आठवड्यात कॅबिनेटचा विस्तार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा भाजप मुख्यालयात रंगली आहे. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा उर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची …

Read More »

शहर परिसरातील मंदिरांचे जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने निर्जंतुकीकरण

बेळगाव : कोरोनामुळे शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू यांनी पुढाकार घेत सदाशिवनगर येथील जैन मंदिरात सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले. डॉक्टर सविता कद्दू म्हणाल्या, मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक जण येतात, यामुळे आम्ही प्राधान्याने शहर परिसरातील मंदिरांचे निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. …

Read More »

समाजसेविका माधुरी जाधव यांच्याकडून सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

बेळगाव : सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजानिमित्त जनतेची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा काळ सुरू असल्यापासून पोलीस स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिसांचे कार्य मोठे आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून कुटुंबालाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेत …

Read More »

टेलरिंग व्यवसायातील कामगारांना सहाय्यधन

बेळगाव : राज्यातील असंघटित कामगारांना मान. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कोरोनाच्या पहिला लाटेत प्रत्येकी पाच हजार रुपयाचे सहाय्यधन दिले. आता प्रत्येकी दोन हजार रूपये सरकारने जाहीर केले आहेत. कर्नाटक टेलर्स असोसिएशन बेळगाव जिल्हा प्रमुख श्री. कृष्ण भट्ट यांनी आजवर साडेतीनशेहून अधिक कामगारांना त्याचा लाभ करून दिला आहे. मात्र लिहिता …

Read More »

यमकनमर्डी सोने चोरी प्रकरणातील किंगपिनला जामीन

बेळगाव : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात दीड किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणी किंगपिन किरण वीरन गौडर याला चौथ्या जेएमएफसीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या प्रांगणातील कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेले ४.९ किलो सोने चोरीच्या प्रकरणात डील केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याने सोने ठेवलेली कार सोडवण्यासाठी २५ लाखांची …

Read More »

कचरा डेपोबाबत तालुक्यातील ५१ ग्रा. पंचायतीतून नाराजीचे सुर

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोबाबत खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायत कोणते ना कोणते कारण पुढे करून कचरा डेपो नको असा सुर काढत तालुक्यातील तहसील कार्यालयाला, तालुका पंचायतीला तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सपाटाचालू केला आहे. मात्र तालुका अधिकारी याकडे गांभीर्याने …

Read More »

खानापूर तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय, शासनाचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खडोपाडीचे रस्ते झाले खड्डेमय मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचे कारण म्हणजेखानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका. त्यामुळे पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा होतच असते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील कापोली शिवठाण कोडगई रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्तावरची वर्दळ …

Read More »