Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

उद्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 110 के.व्ही. वडगाव उपकेंद्रामध्ये चौथ्या त्रैमासिक व आपत्कालीन देखभालीची कामे हाती घेण्यात येत असल्याने उद्या रविवार दिनांक 18 मे रोजी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9.00 वाजेपासून संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत वडगाव उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा होणाऱ्या धामणे, कुरबरहट्टी, …

Read More »

पोलीस आयुक्तांसह अधिकारी वर्गाला पोलीस खात्याकडून पदके जाहीर

  बेळगाव : पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून त्यांना गौरव पदके जाहीर करण्यात आली आहे.शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. सीईएन विभागाचे सीपीआय बी.आर. गड्डेकर, एएससी श्रुती आणि श्रीशैल बलीगार यांना डीजी आणि आयजीपी पदके प्रदान …

Read More »

बेळगावातील कंग्राळी बुद्रुकमधील जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील कंग्राळी बुद्रुक गावात प्यास फाऊंडेशन आणि जिनाबकुल फोर्ज यांच्या संयुक्त प्रयत्नातून एका जुन्या विहिरीचे यशस्वी पुनरुज्जीवन करण्यात आले आणि ती ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. या कार्यक्रमात जिनाबकुल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडचे किरण जिनगौडा आणि संतोष केळगेरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्यासा फाऊंडेशनने गेल्या …

Read More »

तळेवाडीतील विस्थापित कुटुंबांना मंत्र्यांच्या हस्ते 10 लाखांची मदत वाटप

  खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील २७ विस्थापित कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दिल्यानंतर आज (शनिवार, १७ मे) या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हेमाडगा येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खंड्रे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर …

Read More »

अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत २१ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी ३.०० वा. बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी …

Read More »

येळ्ळूर ग्रा.पं.तर्फे परमेश्वरनगरात अतिक्रमण हटाव मोहीम

    बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे परमेश्वरनगर, येळ्ळूर येथील तुकाराम गल्ली भागात आज शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. येळ्ळूर परमेश्वरनगर येथील प्रभाग क्र. 8 व 9 मधील तुकाराम गल्लीसह परिसरात ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी भरत मासेकर आणि पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी प्रभागाचे लोकनियुक्त …

Read More »

‘वसुंधरा’ मंगल कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव, शाहूनगर (प्रतिनिधी) : कंग्राळी बी.के. रोडवरील सदगुरु वामनराव पै कॉलनी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘वसुंधरा मंगल कार्यालय’ या अद्ययावत मंगल कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. १५ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात चव्हाण परिवारच्या मातोश्री श्रीमती विमल भरमा …

Read More »

दोन कारच्या समोरासमोरील धडकेत; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  बागलकोट (दिपक शिंत्रे) : हुन्नगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ दोन कारांच्या समोरासमोरील धडकेत झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत गंभीर जखमी झालेल्या बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचे मृत्यू झाला आहे. तर संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) …

Read More »

निवडणुकीनंतर राजकारण नाही, फक्त विकास : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : राजकारण केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे. निवडणुकीनंतर राजकारण नसते, केवळ विकास असतो, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले. बेळगुंदी येथे भव्य श्री रवळनाथ मंदिराच्या वास्तुशांत समारंभा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्यात सहभागी होऊन, कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. मी फक्त निवडणुकीच्या वेळी राजकारण करते, …

Read More »

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात उघड झाल्यानंतर, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर निर्णायक कारवाई केली अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या तळांवर …

Read More »