Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

कोल्हापूरच्या सायबर चौकात भरधाव कारने दुचाकींना उडवले; तिघांचा मृत्यू

  कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारने चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या त्यावरील लोकही ‘कॅरम बोर्ड’ फोडल्याप्रमाणं उडाली. या भीषण अपघातात …

Read More »

उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

  मुंबई : मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून …

Read More »

बेंगळुरूमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस; शेकडो झाडे उन्मळून पडली

  बंगळुरु : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मान्सून धडक देण्यापूर्वी मुसळधार पावसानं बंगळुरुला झोडपून काढलं आहे. रविवारी रात्री बंगळुरुत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. रविवारी बंगळुरु झालेल्या मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यानं शहरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. रविवारचा दिवस बंगळुरुसाठी सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला. …

Read More »

६४ कोटी लोकांनी बजावला मतदानाचा हक्क; मतमोजणीची तयारी पूर्ण

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं आहे. तसंच यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला …

Read More »

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून १३ जण जागीच ठार

  मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिला पुरुष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. स्थानिकांकडून अपघाताची माहिती …

Read More »

आईने केली पोटच्या ४ मुलांची हत्या; स्वत:लाही संपवण्याचा केला प्रयत्न

  राजस्थानमध्ये एका आईने आपल्या चार लेकरांची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. महिला आत्महत्या करताना शेजारच्या एका व्यक्तीने तिला पाहिले. त्यानंतर त्याने आरडाओरडा करुन सर्वांना बोलावले. आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक घटनास्थळी पोहचले. लोकांनी महिला आणि तिच्या …

Read More »

यतिंद्र, बोसराजूसह कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची यादी जाहीर

  बंगळूर : काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांच्यासह ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या होत्या, त्या आधारावर काँग्रेसला ११ पैकी ७ जागांवर विजय मिळवण्याची संधी आहे आणि त्यांनी आता त्या जागांसाठी आपले उमेदवार …

Read More »

यळेबैल येथे स्वराज मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा उद्घाटन सोहळा उत्साहात

  बेळगाव : यळेबैलमध्ये स्वराज मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यळेबैल सोसायटीचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 12 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोसायटीचे चेअरमन श्री. राजाराम लक्ष्मण यळ्ळूरकर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामस्थ पंच कमिटी चेअरमन यळेबैल श्री. वैजू …

Read More »

विधानपरिषद निवडणुक : रवी, मुळे, रविकुमार यांना भाजपची उमेदवारी

  सुमलतांचा अपेक्षा भंग, मराठा समाजाच्या मुळेनाही संधी बंगळूर, ता. १: विधानसभेतून विधानपरिषदेत निवडून द्यावयाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मंत्री सी. टी. रवी यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली, माजी मंत्री सी. टी. रवी, विद्यमान विधान परिषदेचे मुख्य …

Read More »

पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करा

  माजी सभापती प्रा. चिकोडे; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहरातील काही प्रमुख मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. पण काही प्रमुख मार्गावरील रस्त्यासह गल्ली बोळातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांमध्ये डांबर खडी घालून मुजवावेत, या मागणीचे निवेदन माजी सभापती प्रा. राजन …

Read More »