मुख्यमंत्री सिद्धरामय्या; पंतप्रधान मोदी प्रचारावर जगतात बंगळूर : केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला मी शून्य गुण देईन, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. पंतप्रधान मोदी फक्त प्रसिद्धीवर जगले असल्याचा त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज म्हैसूर येथे पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले की, मोदी …
Read More »LOCAL NEWS
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्ली भेटीवर
पक्षाच्या हायकमांडशी करणार चर्चा; शिवकुमार दिल्लीत दाखल बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. १०) नवी दिल्लीला जाणार असून काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. ते ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीसह विविध घडामोडींवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही एका निवेदनात, मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दिल्लीला जात असल्याचे म्हटले आहे. सिद्धरामय्या …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी-बारावी प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान समारोह
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त मेजर जनरल के. एन्. मिरजी उपस्थित होते. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य अतिथिंच्याहस्ते भारतमाता, अहिल्यादेवी …
Read More »मराठा सेवा संघातर्फे उद्या मेळावा
बेळगाव : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मराठा सेवा संघ बेळगाव शाखेचा मराठा व्यवसाय विभाग व पुण्यातील लक्ष्य एज्युकेशन सर्व्हिसेसतर्फे मराठा उद्योजकांसाठी मंगळवारी (दि. १०) मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. गणेश कॉलनी, वडगावमधील मराठा सेवा संघाच्या हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोल्हापूरमधील माईंड ट्रेनर व मोटिव्हेशनल स्पीकर विनोद कुराडे व्यवसाय वाढीसाठी …
Read More »पोलीस आयुक्तांसह ११ अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची वाल्मीकी समाजाची मागणी
बेळगाव : बंगळूरु येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी बंगळूरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सरकारच्या आदेशाचा निषेध करत आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. बंगळूरु चेंगराचेंगरीच्या घटनेची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारण्याऐवजी, ती पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बोलताना, वाल्मीकी …
Read More »भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने पार पडला विवाह!
बेळगाव : धार्मिक रीतीरिवाजांना फाटा देऊन भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने शहरात एक अभिनव व ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला. शहरातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांच्या कनिष्ठ पुत्राचा विवाह संविधानाची शपथ घेऊन पार पडला, ज्याने सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली आहे. ऍड. विशाल चौगले (वर) …
Read More »बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण; आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव
बंगळुरु : आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल …
Read More »ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जींची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह आणि जवानांसह शांताई सेकंड होम या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमातील आजीबाईंनी ब्रिगेडिअर मुखर्जींचे पारंपरिक आरतीने उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. वृद्धाश्रमातील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून ते …
Read More »आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कारला अपघात…
अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील दरूरजवळ माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कार आणि मालवाहू वाहनामध्ये अपघात झाला. लक्ष्मण सवदी हे अथणीहून गोकाक मार्गे बंगळुरूला जात होते. यावेळी त्यांच्या कारला एका मालवाहू वाहनाची धडक झाली. सुदैवाने लक्ष्मण सवदी धोक्यातून बचावले. अपघातानंतर लक्ष्मण सवदी दुसऱ्या कारने बंगळुरूला निघाल्याचे कळते. …
Read More »शेतकऱ्यांनी बांधलेल्या रस्त्यावर अडथळा : संतप्त शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या कलारकोप्प येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतः तयार केलेल्या रस्त्यावर एका व्यक्तीने अडथळा निर्माण केल्याने त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीतील कलारकोप्पचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta