Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौन्सिलिंगविरोधात निदर्शने

  बेळगाव : पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन टप्प्यात कौन्सिलिंग घेतले जाते. यावेळी मात्र घाईगडबडीने दोन टप्प्यांमध्ये कौन्सिलिंग घेण्यासाठी तंत्रशिक्षण बोर्डकडून हालचाली सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून तीन टप्प्यांतच कौन्सिलिंग घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. टिळकवाडी येथील आरपीडी …

Read More »

दसरा सुट्टी 9 ते 24 ऑक्टोबरपर्यंत

  बेळगाव : सरकारी तसेच अनुदानित शाळांमधील सहामाही परीक्षा अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवार दि. 9 पासून दसरा सुटीला सुरुवात होणार आहे. दि. 9 ते 24 ऑक्टोबरदरम्यान सरकारी शाळांना दसरा सुटी देण्यात येणार आहे. यावर्षी घटस्थापनेपूर्वी एक आठवडा विद्यार्थ्यांना दसरा सुटी मिळणार असल्याने दसऱ्याच्या तयारीला वेळ मिळणार आहे. कर्नाटकात दसरोत्सव …

Read More »

अनगोळ परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर

  बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या मागील बाजूस बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी करून बंदोबस्त लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतमीरा शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ …

Read More »

खानापूर, बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

  बेळगाव : खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी आज नेगील योगी रयत संघटनेतर्फे करण्यात आली. 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून खानापूर आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना …

Read More »

सरसकट कर्जमाफीसाठी बेळगावात विणकरांचे आंदोलन

  बेळगाव : संपूर्ण कर्नाटकात कर्जाच्या बोजामुळे 43 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन विणकर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यभरातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, शासनाच्या योजना विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित आहेत, विणकरांना असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा …

Read More »

आंबेवाडीत जनावरांना लाळखुरकूत लसीकरण

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील आंबेवाडी गावामध्ये जनावरांना घरोघरी जाऊन लाळखुरकुत लसीकरण करण्यात आले. आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ता राहुल भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना लाळखुरकत रोगांची लक्षणे व …

Read More »

शहापूर पोलीस निरीक्षकपदी सिम्मनी यांची नियुक्ती

  बेळगाव : शहापूर पोलीस निरीक्षक पदी एस एस सिम्मनी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांची अन्यत्र बदली झाली आहे. सिम्मनी यांनी या अगोदर बेळगाव शहरात मार्केट पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य केले होते. त्यावेळी त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

Read More »

राज्यात जात जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यासाठी दबाव

  बंगळूर : जात जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असून, यावरून राज्याच्या राजकारणात प्रचंड वादळ निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जात जनगणनेचा अहवाल लवकरात लवकर मंजूर करू असे सांगितले असले तरी ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. कांतराज आयोगाने तयार केलेला सामाजिक व आर्थिक जात …

Read More »

पालकमंत्री सतीश जारकीहोळीना धमकीपत्र देणाऱ्याला कठोर शिक्षा द्या

  दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी …

Read More »

संघटितपणे संविधानाचा हक्क मिळवणे चूकीचे कसे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय …

Read More »