Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

तवंदी घाटात ग्लुकोज केमिकलचा टँकर पलटी : चालक गंभीर

  निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमर नजीक धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ग्लुकोज केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातात सुमारे ६० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये चालक चमन नंदीगावी (वय ३४ रा. मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर येथील सरकारी महात्मा …

Read More »

किरकोळ पावसात पेरणीला प्रारंभ

  निपाणी भागातील चित्र : पेरणीसाठी चांगला पाऊस आवश्यक निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून पावसाची प्रतिक्षा करत असताना अखेर जूनच्या शेवटी विलंबाने का होईना पण किरकोळ पावसाचे आगमन झाले. मात्र अजूनही तुरळक पाऊस सुरू असून चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे. दरम्यान तुरळक झालेल्या पावसावर बळीराजाने आता मोठा पाऊस होईल, या …

Read More »

मास्केनट्टी शिवारात हत्तीकडून पिकाचे नुकसान, वनखात्याने नुकसान भरपाई द्यावी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्रामपंचायत हद्दीतील मास्केनट्टी शिवारातील सर्वे नंबर ३० मधील ऊस पिकाचे हत्तीकडून प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हत्ती कडून पिकाचे प्रचंड नुकसान होते. मात्र सरकारकडून कोणतीच आर्थिक नुकसान मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा संबंधित वनखात्याने याची दखल घेऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य …

Read More »

गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर

  मुंबई : सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कुठे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पहिली मी निवडणुक लढलो त्याचे चिन्ह होते बैल-जोडी, त्यानंतर गाय-वासरू …

Read More »

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर, निवडणूक आयोगात पत्र दाखल

नवी दिल्ली : अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अजित पवार …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत येथे तलावाचे काम करताना रोजगाराच्या (मनरेगा) महिला कामगार

  बेळगाव : येळ्ळूरच्या मंगाई तलावातील साठलेली गाळयुक्त माती एकमेकांच्या मदतीने बाहेर काढून टाकत होते. जेणेकरून या तलावात येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीचा पाण्याचा साठा होईल व याचा फायदा गावकरी व त्याच्या जनावरांना होईल. ‘मजदूर नवानिर्माण संघाच्या’ माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील व संघटनेचे इतर कार्यकर्ते जिल्ह्यातील …

Read More »

खानापूर- बेळगाव शटल बस सेवा सुरू न केल्यास 14 जुलै रोजी खानापूर वकील संघटनेतर्फे रास्ता रोको

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास सर्वांच्या …

Read More »

विरोधी पक्षनेताच नव्हे तर प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा आज होणार : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा

  बंगळुरू : विधानमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असले तरी विरोधी पक्ष भाजपने अद्याप विधानसभेसाठी नेता जाहीर केला नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, आज विरोधी पक्ष नेता आणि भाजपकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना बीएस येडियुरप्पा …

Read More »

निपाणी साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

  निपाणी (वार्ता) : येथील साईशंकर नगरातील साई मंदिरात ओम श्री साईनाथ विश्वस्त मंडळातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा उत्साहामध्ये पार पडला. सर्व दोन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात साईंच्या दर्शनासाठी पाणी आणि परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन श्री साईनाथ …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी …

Read More »