Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर मतदारसंघात मतदान शांततेत प्रारंभ

  खानापूर : कर्नाटक राज्या विधानसभा निवडणूक खानापूर मतदारसंघात बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला. तालुक्यातील २५५ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला. प्रत्येक गावात मतदार शांततेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत होता. सकाळी ७ ते ९, ९ ते ११, दुपारी ११ ते १ वाजेपर्यत प्रत्येक …

Read More »

लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले मतदान

बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी आज बुधवारी मतदान केले जात आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.बेळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विश्वेश्वरय्या नगर सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच सखी मतदान केंद्रे बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी आज बुधवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा…!

चंदगड तालुक्यातील जनतेचे आवाहन कालकुंद्री : गेल्या काही वर्षात कर्नाटक व्याप्त सीमा भागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यांना कोणी वाली राहिलेला दिसत नाही. मराठी भाषिकांतील दुहीचा फायदा घेऊन येथे गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून येत आहेत. त्यांना येथील मराठी भाषिक बांधवांच्या समस्यांशी काही देणे घेणे …

Read More »

शहापुरात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मोठ्या संख्येने जमाव

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी उद्या बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातच 144 कलम जारी करण्यात आले आहे.दरम्यान आज सायंकाळी शहापूर येथील नाथ पै चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले पाहायला मिळत आहेत. उपस्थित जमावामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मोठ्या संख्येने जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर …

Read More »

कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिंगणात : राजू पोवार

  गेल्या १५ वर्षा पासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर भाजीपाला पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील …

Read More »

बस नदीत कोसळून 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

  खरगोन – मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची आहेत. सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. खरगोन ठिकरी महामार्गावर हा अपघात झाला आहे. …

Read More »

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुरलीधर पाटील यांना विधानसभेत पाठवा!

  सीमा लढ्यात अग्रभागी असणारा खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले मुरलीधर पाटील सध्या भूविकास बँकेचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. गेली 66 वर्षे चाललेला हा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. मराठी भाषिक बहुभाग कर्नाटकात डांबण्यात आला. …

Read More »

म. ए. समितीच्या प्रचाराचा येळ्ळूरमध्ये झंझावात!

  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्याला सर्वच मतदार म संघात वेग आला आहे. विशेषतः बेळगाव दक्षिण मतदार संघ समितीसाठी प्रतिष्ठेचा बनला असल्याने संपूर्ण सीमाभागाचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांना समितीने उमेदवारी दिल्याने उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी येळ्ळूर गावात त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचंड पदयात्रेने याचा …

Read More »

शेतकरी व कष्टकरी समाजासाठी झटणारा “रमाकांत कोंडुसकर”

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दक्षिण मतदारसंघात प्रामुख्याने मराठा समाजाबरोबर इतर समाजाची मते ही निर्णायक ठरतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतून कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर हे निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतील गटातटाचे राजकारण बाजूला …

Read More »

मतदारसंघाच्या विकासासाठी निधर्मी जनता दलाला विजय करा

  राजू पोवार; लखनपूर पडलिहाळ येथे सभा निपाणी(वार्ता) : देशात वेगवेगळ्या पद्धतीने भाजपकडून शेतकरी, अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांक महिलांनी कोणते कपडे घालावे हेदेखील भाजपवाले ठरवू लागले आहेत. महागाईकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन अटळ असून त्याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. निपाणीतही …

Read More »