Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांचा राजीनामा

  पणजी : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तृणमूल पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फालेरो यांनी २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय …

Read More »

बेळगावच्या कवयित्री हर्षदा सुंठणकर यांना सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार

  बेळगाव : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांची आणि बेळगावच्या नवोदित कवयित्री हर्षदा सुंठणकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुक्रमे अकरा …

Read More »

भाजपने तिकीट नाकारले तर लक्ष्मण सवदी काँग्रेसच्या वाटेवर?

  बेंगळुरू : अथणी मतदारसंघातील भाजपच्या तिकिटासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यात चाललेली रस्सीखेच नवीन नाही. या मतदारसंघाचे तिकीट वाटप भाजपसाठी डोकेदुखी ठरले आहे. त्यातच लक्ष्मण सवदी हे काँग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे लक्ष्मण सवदी हे अथणीच्या तिकीटासाठी भाजप नेत्यांवर दबाव आणत …

Read More »

नियमांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा

बसवराज एलिगार ; निपाणीत शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून ही जयंती डॉल्बीमुक्त समाजाला विचाराची प्रेरणा देणारी ठरावी, असे मत चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगर …

Read More »

मतदार संघातील भ्रष्टाचार मुक्तीसाठी निवडणूक रिंगणात

डॉ. राजेश बनवन्ना; निपाणीत आम आदमी पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. शिवाय राष्ट्रीय पक्षाबाबत सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. समाजातील भ्रष्टाचार व महागाई कमी करण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्य सुरू आहे. निपाणी मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी आपण आम आदमी पक्षातर्फे निवडणूक रिंगणात …

Read More »

चंद्रकांत पाटलांकडून बाळासाहेबांचा अपमान, शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल

  मुंबई : राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन केलेल्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला आहे. पाटलांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, अशा आशयाचं वक्तव्य पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर केलं होतं. त्यांच्या …

Read More »

कोगनोळी टोलवर 2 लाख 50 हजार जप्त

  पोलिसांची कारवाई : सलग तिसऱ्या दिवशी कार्यवाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. 10) रोजी 8 च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक …

Read More »

“एकनाथ शिंदेंना उडवणार आहे”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील एक जण अटकेत

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (१० एप्रिल) रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात …

Read More »

बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील

  मुंबई : बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एका टीव्ही मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी असेही म्हटले आहे की, त्यावेळी ते …

Read More »

पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

  मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा …

Read More »