Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित

  मुंबई : महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य …

Read More »

लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; गांधीनगर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

  अहमदाबाद : एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) आसाराम बापूला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज न्यायालयाने याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे आसाराम बापुला यापूर्वीदेखील एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून त्याला २०१८ …

Read More »

खानापूर समितीत पाच उपाध्यक्षांची निवड; उद्यापासून विभागवार जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक 30 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचा हेतू स्पष्ट केला तर सचिव सीताराम बेडरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात …

Read More »

“आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम”, मुख्यमंत्री जगन रेड्डींची घोषणा

विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे. विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, …

Read More »

असोगा येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधी व उद्घाटन सोहळा शुक्रवारी

  खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधी व उद्घाटन सोहळा शुक्रवारी दि. ३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग देव ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत पाटील राहणार असुन श्री रामलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन भाजप नेते व श्री महालक्ष्मी …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक बुधवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक उद्या बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3=30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई मोर्चा व इतर विषयावर चर्चा होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष …

Read More »

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : स्त्री शक्ती बचत गटांकडून हलसाल गावात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि खानापूर भाजप प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी शिक्षणाकडेही अधिक लक्ष केंद्रित करावे. …

Read More »

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू

  पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. कार आणि लग्झरी बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणार्‍या या मार्गावर हा अपघात झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय …

Read More »

तर 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना तुरुंगात टाकू

  प्रकाश आंबेडकर यांची खळबळजनक टीका मुंबई : देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. 2024 मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती …

Read More »

मला पंतप्रधान बनवलं तरी भाजप-आरएसएस सोबत युती करणार नाही

  माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा भाजपावर हल्लाबोल बेंगळुरू : काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर (जीडी-एस) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपा आणि जेडीएस या पक्षांकडे कोणतीही विचारसरणी नाही. या लोकांनी (भाजपा) मला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी बनवलं …

Read More »