Tuesday , September 17 2024
Breaking News

Belgaum Varta

गणेशोत्सवावर निर्बंध तर, निवडणुका ही पुढे ढकला : म. ए. युवा समितीची मागणी

बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा नाहीतर निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बेळगावच्या वैभवशाली गणेशोत्सवावर मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, यावर्षी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत कडक निर्बंध घालत असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर …

Read More »

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आकर्षक रांगोळी

बेळगाव : 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाचे औचित साधून  बेळगावचे रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटून बाजूला 75 पणती (दिव्यंची) आरास केली आहे.. सदर रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. सदर रांगोळी रेखाटण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागला …

Read More »

सलग दुसऱ्या वर्षी बेळगावचा श्री गणेश फेस्टिवल सोहळा रद्द

बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे संस्थापक आणि चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार चोवीस वर्षांपूर्वी बेळगावात श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. बेळगावच्या गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देण्याचे काम बेळगाव गणेशोत्सव फेस्टिव्हलच्या माध्यमातून सातत्याने झाले आहे.बेळगाव गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांबरोबरच अशा स्थानिक कलाकारांना कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे …

Read More »

कुद्रेमानी, तुरमुरी येथे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम

बेळगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी ‌समाज सेवा संस्था आणि जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कुद्रेमानी आणि तुरमुरी (ता. जि. बेळगाव) येथे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यरत असलेल्या निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी संस्थेने जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव या संस्थेच्या सहकार्यातून कुद्रेमनी आणि तुरमुरी याठिकाणी डेंग्यू प्रतिबंधक …

Read More »

सरपंच नितीन नारायण पाटील यांना सामाजिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर

चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक …

Read More »

येळ्ळुर येथे गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : येळ्ळुर येथे शेतकर्‍याच्या गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा होरपळून मृत्यु झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये काही शेती साहित्य सुद्धा जळून खाक झाले आहे. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.शेतकरी मुकुंद लक्ष्मण मुरकुटे यांनी दिवसभर …

Read More »

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी कराड तालुक्यातील तरुण-तरुणींची पंतप्रधानांना पत्रे

कराड : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या 65 वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान दिले. सामान्य माराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्यापरीने हा प्रश्न सुटावा याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले. असा हा …

Read More »

मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बेळगाव : मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन मराठा सभागृह गणेश कॉलनी संभाजी नगर येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्वराज्य फर्निचरचे मालक हिरामनी शिंदे यांनी केले तर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन मोहन बालाजी पाटील (मुख्याध्यापक मराठी शाळा येळ्ळूरवाडी) यांनी केले तर माँ. जिजाऊ प्रतिमा पूजन सामाजिक कार्यकर्ते महादेव …

Read More »

स्वातंत्र्य दिनापूर्वी अनधिकृत झेंडे हटवा

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी अनधिकृत झेंडे हटवा यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नमूद विषयाप्रमाणे बेळगावमधील महानगरपालिका, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, हेस्कॉम कार्यालय, रेल्वे स्थानक आणि इतर सरकारी ठिकाणी अजून हि अनधिकृत झेंडे फडकविण्यात आले आहेत, हे …

Read More »

सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा : पुंडलिक पाटील

करंबळ ग्रामस्थांकडून पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन समिती नेते पुंडलिक …

Read More »