खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील रस्त्याची दैना केली आहे. त्यामुळे रस्त्याची इतकी दुर्दशा झाले की रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे झाले. असा प्रकार खानापूर तालुक्यातील तोराळी- आमटे मार्गावरील रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दयनिय अवस्था झाली आहे.अतिपावसाचा तसेच जंगल भाग म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्याची इतकी …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१० कोटी मंजूर : मुख्यमंत्री बोम्माई
घरांच्या नुकसानीची भरपाई जाहीर बंगळूर (वार्ता) : अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील १३ जिल्हे प्रभावित झाले असून तेथील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ५१० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी बंगळुरमध्ये बोलताना दिली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू …
Read More »सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर युवा समितीचा उपक्रम कौतुकास्पद : दीपक दळवी
बेळगाव : सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय चांगला आहे यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार करावा असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले आहे.खानापूर तालुका युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा …
Read More »स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे विविध कार्यक्रम साजरे
बेळगाव (वार्ता) : एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, या दिवसाचे औचित्य साधून बेळगाव जिल्हा स्वातंत्र सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन, टिळक पुण्यतिथी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शतायुषी राजेंद्र कलघटगी हे होते तर पाहुणे म्हणून बेळगावचे …
Read More »क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त मंगळवारी व्याख्यान
बेळगाव (प्रतिनिधी) : प्रगतशील लेखक संघ व साम्यवादी परिवारातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ५.३० वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील व स्वातंत्र चळवळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर हे अध्यक्षस्थानी राहतील.गिरीश …
Read More »क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त मंगळवारी व्याख्यान
बेळगाव (प्रतिनिधी) : प्रगतशील लेखक संघ व साम्यवादी परिवारातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ५.३० वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील व स्वातंत्र चळवळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर हे अध्यक्षस्थानी राहतील.गिरीश …
Read More »शहापूर म. ए. समितीही पंतप्रधानांना पाठवणार हजारो पत्रे
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त सीमाप्रश्नासाठी सीमाभागातून 11 हजार पत्रे पाठविण्याचा आंदोलन घेण्यात आले आहे. या आंदोलनाला शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत “एक पत्र सीमाप्रश्नासाठी” या उपक्रमाला शहापूर विभागातून हजारो पत्रे पाठविण्याचा व या उपक्रमांला …
Read More »पाण्यातून वाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या श्री. कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान
बेळगाव : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …
Read More »निरंतर ज्योतिचा शुभारंभ लाभ बोगूर शेतकऱ्यांनी घ्यावा
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात निरंतर ज्योती योजना कार्यान्वित होऊन शेतकरी वर्गाला चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात २१८ खेड्यापैकी १६५ खेड्याना या निरंतर ज्योती योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत खेड्यानाही निरंतर ज्योती योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील इटगी विभागातील बोगूर येथे निरंतर ज्योती योजनेंतर्गत शिवारतील ७० घराना निरंतर ज्योती …
Read More »जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक संपन्न
बेळगाव (वार्ता) : भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ होते. प्रारंभी डॉ. व्ही. डी. डांगी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे …
Read More »