Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत दमदार प्रदर्शन करणार्‍या विराटला ’प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट’ म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणार्‍या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या …

Read More »

लिफ्ट तुटल्यामुळे सात मजुरांचा जागीच मृत्यू

  अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही …

Read More »

राज्य रिक्षा चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षपदी गजानन खापे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : येथील उत्तर कर्नाटक रिक्षा चालक संघटनेचे संचालक व निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांची कर्नाटक राज्य रिक्षा टॅक्सी चालक -मालक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय रिक्षा, टॅक्सी चालक – मालक संघटनेच्या महासंमेलनामध्ये ही निवड केली. गजानन खापे हे …

Read More »

खानापूर तालुका जनता दल (सेक्यूलर) पक्षाचा हिंदी सक्तीला विरोध, तहसीलदारांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : 14 सप्टेंबर हा दिवस भारत सरकार हिंदी दिन म्हणून साजरा करतात. 400 वर्षापूर्वीच्या इतिहासातील हिंदी भाषा दिन एकीकडे साजरा केला जातो. मात्र अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली कन्नड भाषा आठवण येत नाही. तेव्हा कर्नाटक राज्यात हिंदीची सक्ती करू नये. याला खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा …

Read More »

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून स्व. उमेश कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

  बेळगाव : कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी बुधवारी (14 सप्टेंबर) राज्यपालांनी भेट दिली. यावेळी स्व. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उमेश …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांचे शैक्षणिक कार्य अजरामर : बी. एस. येडियुराप्पा

  अंकली : संपूर्ण आशिया खंडात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्ञानदानाची गंगा उपलब्ध करून देणार्‍या बेळगाव येथील केएलई शिक्षण संस्थेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे त्याचबरोबर उत्तर कर्नाटकाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी केएलई शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणारे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य अजरामर आहे, असे प्रतिपादन …

Read More »

गावकर्‍यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे

  भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रतिपादन कोगनोळी : शासनाच्या, सरकारच्या भरोशावर बसू नका, गावासाठी गावकर्‍यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र आल्यास आपल्या गावचा खर्‍या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होते. पेरे-पाटील …

Read More »

पडलिहाळ पीकेपीएसची निवडणूक बिनविरोध

  जिल्ह्यातील चर्चेला पूर्णविराम : मंत्री, खासदारांचे योगदान निपाणी (वार्ता) : पडलिहाळ येथील बहुचर्चित प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सदर पीकेपीएसची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी मार्गदर्शन करताना दिलेल्या …

Read More »

मच्छे-वाघवडे रस्त्याची दयनीय अवस्था

बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावरून जाताना भयानक खड्ड्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य जनतेकडून रस्ता दुरुस्तीसाठी आमदार अभय पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मच्छे येथील रहिवासी राम पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात असताना खड्ड्यांमुळे ते दुचाकीवरून पडून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली …

Read More »

देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच राजमार्ग : समाजसेविका ज्योती गवी

  काकती ग्रामस्थ, प्रगतिशील परिषद व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे व्याख्यान आणि 130 शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न बेळगाव : देश व कुटुंबाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच राजमार्ग आहे. तळागाळापर्यंत शिक्षण उपलब्ध करून देणे म्हणजे या देशातील गरिबांची संख्या कमी करणे आहे. तात्पुरता योजना देऊन तात्पुरती पोटाची भूक भागेल; पण त्याच्या आयुष्याची कायमची …

Read More »