Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घ्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : शहरा उपनगरातील कोणत्याही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे यासह अन्य काही समस्या असल्यास त्याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित महानगरपालिका व इतर विभागांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलत होते. …

Read More »

राजहंसगड गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा…

शंकर नागुर्डेकर यांची ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी बेळगाव : राजहंसगड गावात मागील कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, गावात जवळपास 200 हून अधिक भटकी कुत्री फिरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवितहानी घडण्यापूर्वी कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शंकर नागुर्डेकर यांनी ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी केली आहे. या कुत्र्यांमुळे …

Read More »

सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसईचा शंभर टक्के निकाल

  सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण ३३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पैकी १४ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन आणि १९ विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास पटकावला. यांपैकी प्रथम क्रमांकावर विश्वजीत करंगळे याने ९५.८० टक्के, द्वितीय अपूर्वा कडहट्टीने ९४ टक्के, तृतीय अभिनव काडापुरे याने ९२.८० टक्के तर …

Read More »

संकेश्वरात श्री नामदेव संजीवनी समाधी सोहळा साजरा

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिरात संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीला महाभिषेक, संत श्री नामदेव महाराज प्रतिमेला महाभिषेक करुन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सोहळ्यात सोलापूरचे किर्तनकार दिलीप भडंगे महाराजांनी संत श्री नामदेव महाराज संजीवनी …

Read More »

गोमटेश स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित निपाणी हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते. अश्विनी हत्ती यांनी स्वागत केले. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. …

Read More »

बोरगाव आर. ए. पाटील सीबीएससीचा दहावी निकाल १०० टक्के

अध्यक्ष उत्तम पाटील : श्रीवर्धन इजारे प्रथम निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम सीबीएसई पॅटर्नचे ज्ञान मिळावे. विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावेत, यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. शाळेच्या …

Read More »

सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा उद्या निपाणीत गौरव समारंभ

निपाणी (वार्ता) :  भारतीय सेनेतून शांती सेनेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात निपाणीचे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण यांच्या युनिटने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विशेष बहुमानाबद्दलनिपाणी शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत गुरुवारी (ता.२८) गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण …

Read More »

संकेश्वर सीबीएसई शाळेचा शंभर टक्के निकाल

  संकेश्वर (महंमद मोमीन) :  संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के पाटील सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळेचा दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. आदित्य नार्वेकर या विद्यार्थ्यांने ९९ % गुण मिळवून राज्यात तिसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून …

Read More »

संकेश्वरात शहिदांना अभिवादनाने कारगिल विजयोत्सव साजरा.

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कमतनूर वेस येथील राहुल भोपळे सर्कल येथे कारगिल युध्दातील शहीद जवानांना तसेच संकेश्वरचे शहीद जवान राहुल भोपळे, सतीश सुर्यवंशी यांना शतशः नमन करून कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात आला. युवानेते प्रदीप माणगांवी यांनी शहीद जवान स्मारकाची पूजा करुन अभिवादन केले. नगरसेवक सचिन भोपळे, नेताजी आगम …

Read More »

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

  बेळगाव : भारतीय सैन्याची शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस महत्वाचा आहे. हा दिवस याची आठवण करून देतो की, आपले कित्येक जवान हसत हसत शहीद झाले पण देशासाठी प्राणपणाला लावून लढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना कारगिल युद्धात करावा लागला. अन्न नाही, झोप नाही, वातावरणही पोषक नसताना देखील भारतीय सैन्याने …

Read More »