बेळगाव : येळ्ळूर गावामध्ये चालू असलेल्या जलजीवन 24/7 पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येळळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कामाची कटाक्षाने पाहणी केली. यावेळी झोन 4 आणि 5 मधील रामदेव गल्लीपासून विराट गल्ली येळळूरपर्यंत पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, प्रेशर …
Read More »अन्नधान्यवर लादण्यात आलेल्या जीएसटीचा ‘आप’कडून निषेध
बेळगाव : अन्नधान्यावर लादण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाच्या विरोधार्थ आज बेळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज आम आदमी पार्टीच्या बेळगाव विभागातर्फे आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, दूध, ताक, दही यावर लादण्यात आलेल्या जीएसटीचा निषेध करत सदर निर्णय सरकारने मागे घ्यावा, …
Read More »खानापूर तालुक्यातील ‘ती’ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळा
खानापूर तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. …
Read More »बिम्स रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालक दगावल्याचा पालकांचा आरोप बेळगाव : बिम्स रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बिम्स रूग्णालयासमोर डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला. होन्निहाळ गावात राहणार्या सुनीता यांना आठ दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान, कुटुंबीय …
Read More »खानापूरच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतर डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नाने गावोगावी रेशन वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतरही गावोगावी रेशन वाटप केले जात नव्हते. ही भाजप नेत्या व भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात दुर्गम भागातील 23 गावांनी तक्रार नोंदविली. याची दखल घेऊन जुलै …
Read More »बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस साजरा
बेळगाव : बेळगाव येथील बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम रामदेव गल्लीतील बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनियर ब्रँच मॅनेजर, ब्रँच मॅनेजर तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरेश कुरेन्नावर सिनियर ब्रँच मॅनेजर, प्रदीप शिंदे, बाळा बाळतीमल्हा, आनंद सुगटे, सौ. दुर्गा चौगुले, …
Read More »कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर
कोल्हापूर : कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस शिवसैनिक राबले. दोन्ही खासदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चिड देखील पाहायला मिळत आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर …
Read More »रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
कोलंबो : श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड रानिल विक्रमसिंघे यांची झाली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्या रुपात श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा …
Read More »राजकुमार टाकळे यांचा काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर पलटवार
बेळगाव : हिंदू कायद्यानुसार दुसरे लग्न होऊ शकत नाही, मी तिच्याशी लग्न केलेले नाही, असे म्हणत फलोत्पादन खात्याचे अधिकारी राजकुमार टाकळे हे माझे पती आहेत, असा नवा बॉम्ब फोडणार्या काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर राजकुमार टाकळे यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस नेत्या नव्यश्री यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणारे उद्यान विभागाचे अधिकारी …
Read More »पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई द्यावी : शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : लेंडी नाला व बेळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढून नाला पूर्णपणे स्वच्छ करावा तसेच पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लेंडी नाला व बेळ्ळारी नाला वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित आहे. अनेकदा मागणी करून देखील या नाल्याची साफसफाई करण्याची तसदी स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta