Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या चरित्राचे सोमवारी प्रकाशन

बेळगाव : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि तत्त्वचिंतक डॉ. जे. पी. नाईक यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेणाऱ्या डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित चरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. शिवबसव नगर येथील श्री सिद्धराम इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेननस्मिथ …

Read More »

एसीबीच्या कारवाईत मुझराई विभागाच्या अधिकाऱ्यासह हस्तक ताब्यात

बेळगाव : मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्यासाठी ५ टक्के लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव मुझराई विभागाच्या अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईक हस्तकास भ्रष्टाचार निर्मूलन टास्क फोर्सने (एसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुजराई विभागाचा दशरथ नकुल जाधव आणि त्याच्या नातेवाईकाचा समावेश आहे. रामदुर्गा येथील यकलम्मा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुजराय विभागाने 4 लाख रुपये …

Read More »

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार

पणजी: दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने शुक्रवारी उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी …

Read More »

माजी आर्मिमेन संघटनेच्यावतीने वार्षिक दिन साजरा

खानापूर : डॉ सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आर्मीमेन संघटना खानापूरने आपला वार्षिक दिन सोहळा आणि हळदी कुंकु सोहळा साजरा केला. सोनाली सरनोबत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील, गणपत गावडे सर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मीनाक्षी बैलूरकर, कल्पना पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. …

Read More »

संकेश्वरात हांडा, घागर, मिक्सरची चोरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता लगीन …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली वृद्धाला मायेची ऊब!

बेळगाव : पहाटे पाच वाजता टिळकवाडी येथील दुसरा रेल्वे गेट जवळ एक अज्ञात वृद्ध व्यक्ती उघड्या अवस्थेमध्ये एका बंद वाहनावर बसवण्यात आली होती. त्याचे वय सुमारे 65 वर्षे होते. थंडीने कुडकुडत बसलेल्या त्या वृद्धाकडे सफाई कामगार महिलांची नजर गेली. या भागात दैनंदिन कचरा गोळा करणार्‍या तिघा महिला अनुक्रमे शारदा, भारती …

Read More »

माझ्या यशात मुस्लिम समाजाचा वाटा मोठा : दिनेश रातवडकर

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव विकास आघाडीतील वॉर्ड क्र.17 चे विजयी उमेदवार दिनेश बाळकृष्ण रातवडकर यांनी दै. वार्ताला दिलेल्या मुलाखतीबाबत बोलताना म्हणाले की, मी 427 मते घेऊन नगरपंचायच्या निवडणुकीत विजय संपादन केला. मात्र या श्रेयात मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा असल्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुढे बोलताना रातवडकर यांनी …

Read More »

श्रीकांत राजाराम पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी निवड

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूरातील चंदगड तालुक्यांमधील निट्टूर गावचे सुपुत्र श्रीकांत निंगोजी राजाराम पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पायधूनी पोलिस स्टेशन, झवेरी बाजार, मुंबई येथे निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यांमधून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निट्टूर ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी या स्टेशनला भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत …

Read More »

विकेंड कर्फ्यू लॉकडाऊनमधील नुकसान भरपाईसाठी प्रयत्नशील

तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : रयत संघटनेला यश निपाणी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी, व्यापार्‍यांना 50 टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी …

Read More »

शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत लवकरच विभागवार अधिकार्‍यांच्या बैठका

हेस्कॉम अधिकारी पाटील : रयत संघटनेने मांडल्या व्यथा निपाणी : दोन वर्षापासून अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनामुळे चिक्कोडी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, ऊसाला आग लागणे अशा घटनेमुळे शेतकरी हादरून गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यासह शेतकर्‍यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी विभागवार अधिकार्‍यांच्या …

Read More »