अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार मुलांसह आपले जीवन संपवले आहे. अरुण काळे (वय 30 वर्ष) राहणार चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा असे आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचे नाव आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षिका शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
बेळगाव : शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा दिनांक ३० जुलै २०२५ रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची मूल्ये जपावीत हाच या स्पर्धेचा मूळ उद्देश होता.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, ॲड. राजाभाऊ पाटील,शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, वि.गो.साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, …
Read More »शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन; समाधीस्थळाला भेट
कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला. …
Read More »‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजींचे निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी …
Read More »शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
बेळगाव : “शाॕपिंग उत्सव सारखी प्रदर्शने यश इव्हेंट व कम्युनिकेशन्सनी आयोजित केल्याने बेळगावकरांना नवनव्या वस्तू व उपकरणे एकाच ठिकाणी पहायला व माफक दरात खरेदी करायला मिळतात तसेच स्टॉल धारकांना आपल्या व्यवसायातील विविध उत्पादनांची मांडणी करून ग्राहकां पर्यंत पोहोचता येते” असे मत उद्घाटक रोटरी क्लब बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी …
Read More »सीमाप्रश्नी उच्चाधिकारी समितीची तातडीने बैठक घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे समिती शिष्टमंडळाची मागणी
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीला महिनाभरात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सीमा प्रश्नासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे सीमा समन्वयक मंत्री, उच्चाधिकार समिती, तज्ञ कमिटी त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबई मुक्कामी बोलवावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज …
Read More »पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे; आबासाहेब दळवी
खानापूर : ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, हलसाल, कापोली, …
Read More »बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग!
बेळगाव : बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेतलेले स्टार एअरचे विमान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर पुन्हा सांबरा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान १५ मिनिटे हवेतच उडवले आणि लँडिंग केले. सुदैवाने, …
Read More »युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद
खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवारी हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हलशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शाळामधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी निवृत्त सुभेदार शंकर देसाई यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात पूजन करण्यात आले. माजी …
Read More »डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या खानापूर ते नंदगड “वोटर अधिकार पदयात्रा”
खानापूर : संविधानाने “एक व्यक्ती एक वोट” हा अधिकार दिलेला असताना निवडणूक आयोग वोटर लिस्टमध्ये घोळ घालत असून हा सरळ सरळ संविधानावर आघात असून निवडणूक आयोग वोट चोरी करत असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta